pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

सहवास

4.4
251454

"सहवास" ही माझी कथा आहे देवांश आणि काया या दोघांची.शरीराने आणि मनाने एकमेकांच्या सहवासात सुखावलेल्या दोघांना परिस्थीती विलग करते.नियतीमुळे त्यांची पुनर्भेट तर होते पण .

त्वरित वाचा
लेखकांविषयी
author
Dhanashree Salunke

मी धनश्री, प्रतिलिपिच्या माध्यमातून मी माझं तोडकं-मोडकं लिखाण कथेच्या , लेखाच्या आणि कवितेच्या स्वरूपात तूमच्या समोर मांडत आहे.लिखाणात सुधारणा करून दरवेळी काही तरी नवीन लिहिण्याचा मी नक्की प्रयत्न करेल.आशा करते तुम्हाला ते आवडेल. -धनश्री 🙂 ,पुणे इंस्टाग्राम : dhanashree__salunke Fb : dhanashree.salunke.24 Fb Page :fb/ ityadi1

टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    sarita yadav
    13 اکتوبر 2018
    खूप दिवसांनी काहीतरी छान वाचलं... खरंच काही सहवास आपण कधीचं विसरु शकत नाही
  • author
    विशाल जाधव "स्व"
    10 اکتوبر 2018
    खूप छान....👌👌काहिशी बोल्ड असली तरी मनाला भावणारी आणि प्रेमतरल भावना निर्माण करणारी.. आधुनिक काळातील वास्तववादी चित्रण करणारी कथा..!! क्लायमॅक्स् हवाहवासा वाटणारा सकारात्मक केलात याबद्दल खरंच धन्यवाद! कारण या विपरीत काही घडलं असतं तर मनाला टोचणी लागून राहिली असती कथा...
  • author
    17 اکتوبر 2018
    आपण आपल्या जोडीदाराला वेळोवेळी समजून घ्यायला हवं नाती टिकवायची असतात . वादळे येतात त्यात डगमगून जायचं नसत त्यांना सामोरे जायचं असत आणि माणूस इथेच चूक करतो माघार घेतो देवांश आणि काया यांना ते उशिरा का होईना समजलं सुंदर कथा
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    sarita yadav
    13 اکتوبر 2018
    खूप दिवसांनी काहीतरी छान वाचलं... खरंच काही सहवास आपण कधीचं विसरु शकत नाही
  • author
    विशाल जाधव "स्व"
    10 اکتوبر 2018
    खूप छान....👌👌काहिशी बोल्ड असली तरी मनाला भावणारी आणि प्रेमतरल भावना निर्माण करणारी.. आधुनिक काळातील वास्तववादी चित्रण करणारी कथा..!! क्लायमॅक्स् हवाहवासा वाटणारा सकारात्मक केलात याबद्दल खरंच धन्यवाद! कारण या विपरीत काही घडलं असतं तर मनाला टोचणी लागून राहिली असती कथा...
  • author
    17 اکتوبر 2018
    आपण आपल्या जोडीदाराला वेळोवेळी समजून घ्यायला हवं नाती टिकवायची असतात . वादळे येतात त्यात डगमगून जायचं नसत त्यांना सामोरे जायचं असत आणि माणूस इथेच चूक करतो माघार घेतो देवांश आणि काया यांना ते उशिरा का होईना समजलं सुंदर कथा