काश्मीर 1990 ! १९ जानेवारी १९९०. “जागो जागो सुबह हुई, रुसने बाजी हारी है, अब हिंद पे आफत आई है! इस कश्मीर कि बारी है! ऐ जालिमो, ऐ काफिरो कश्मिर हमारा छोड दो!” मशिदींच्या ...
कथेचा पुढील भाग येथे वाचा
चित्रपटाबद्दल व सत्य घटनेबद्दल माझे दोन शब्द!
Aniruddha Katkar
4.9
काश्मीर! भारताचा एक असा हिस्सा जो भारताला संपूर्ण जगात एक वेगळी ओळख देतो. काश्मीरची सुंदरता, काश्मीरची विशालता या सर्वाबद्दल आपण सर्वच जण ऐकत असतो, मात्र काश्मीरचा इतिहास आणि त्या काश्मीर ...
सकाळीच तू पाठवलेली लिंक वैतागून ओपन केली ..माहीतच असेल माझं वाचन फार कमी आहे ..म्हंटलं काय पाठवल आहे ओपन करून बघितल काश्मीर बश्मीर काय हे सकाळी सकाळी ....
स्टोरी पहिल्याच 1 मिनिट मध्ये आवडली नाही तर मी पुढे वाचत नाही त्यामूळे भरपूर कथा माझ्या राहिल्या आहेत वाचायच्या ..त्यात तू माझ्या वाचत नाहीस म्हणून आणखीन मनात चीड .😝😝😝😝....पण हा लेख मात्र मी पूर्ण वाचला उत्सुकता होती बिनाच काय होईल ....
एक एक प्यारा वाचत गेली ...इतकं सुंदर वर्णन केल आहेस ना मी नाश्ता भरभर करून धावपळीत ही पूर्ण वाचला ..मोहनलाल ..विष्णू ..बिना ..पर्वती ...खूप सुंदर वक्तिरेखा आणि संवाद …..
प्रेत्येकाचे मृत्यूच वर्णनाने ह्रदय सुन्न होत ...खूप छान खरोखरच खूप छान ...कश्मीर मधील पंडितांच हा इतिहास फार कमी ठिकाणीच वाचायला मिळेल करण तिथे अश्या असंख्य गोष्टी घडत असतात ज्या मुळे ह्या गोष्टी काही पुसत झाल्या आहेत ....
तू आज कश्मीर मधील ह्या गोष्टींचाउल्लेख करून छान उजाळा दिला आहेस ..
तुझं लिखाण छान आहेच ..तरीही तुझ्या लिखाणासाठी तुला अभाळभर शुभेच्या 💐💐💐💐💐💐💐
समस्या नोंदवा
सुपरफॅन
ज्या लेखकांना हा बॅज मिळाला आहे, ते सब्सक्रिप्शन योजनेमध्ये सहभागी होऊ शकतात
बापरे 🥺काय बोलू मीं आता मीं तर वाचून इतकी हँग झाले की माझी लिहलेली कंमेंट्स पन उडाली 🥺☹️ परत कंमेंट्स देत आहे मीं आता..
खरंच इतकी भयंकर परिस्थिती होती तिथं हे बघून फार वाईट वाटले मनाला ...एक सामान्य व्यक्ती असणं खरंच गुन्हा आहे वाटतं 🥺
तिथली सरकार पन लोकांकडे असलं दुर्लक्ष करते हे बघून त्याचा आता तर राग फारच येतोय.फक्त बोलाचा भात अन बोलाची कढी आहे तिथे.. ही लोक काहीच करत नाही गरीब लोकांसाठी 🥺🥺
जिहाद धर्म धर्म बोलून असा हिंदू लोकांवर असा अत्याचार करत आहें.. इतकी कशी क्रूर लोक झाली ही.. 😶😶
किती हृदयक द्रव्यक वाटले ते सर्व ऐकून पन अन इथं तर 🥺 लास्टला तर रडूच आलं वाचून 😶 का ही लोक शान्ततेत जगू देत नाहीत कुणाला ही.. फक्त त्याना त्याच वर्चस्व स्थापण करायच होत.. इथं विनाकारण धर्माला समोर केल गेला असं मला वाटतं 🥲 😶
त्यातलं पात्र बिना आणी शन्करलाल, सोबत त्त्यांची छोटी पार्वती...विष्णू, मोहनलाल,राघव सोबत तिथली सर्व निहत्यार जनता पन त्यालाच बळी पडली.... आपल्या शस्त्र बळावर ते लोक आपल साम्राज्य उभरायला बघत आहेंत.. पन त्याच्यात सर्वसनमतीने ते उभारायची क्षमता नाहीच 😶 कारण त्याच्यात थोडी पन माणुसकी शिलक नाही आता.. स्त्री तर सोडा लहान मुलीवर ही ते लोक अत्याचार करतात.. असं कोणता धर्म बोलतो ... धर्मान्तर करा नसता आम्ही तुमच्या वर अत्याचार करू 😶bloody Scoundrel.. धर्माचा दोष नाहीच त्यांत . यांची मानसिकता अशी झालीय.. स्वातंत्र्य बोलून बोलून त्यानी आपल स्वातंत्र्य घालुन टाकला.. तिथं त्याच जमान्यात काय आताच्या काळात ही सामान्य लोक मोकळा श्वास नीट घेऊ शकत नाहीत इतकं वाईट परिस्थिती तेथे होते जिहाद मूळे त्या... 😶
no word to say पन खरंच खुप सुंदर लिहतोस तु.. नेहमी तुझ्या प्रत्येक स्टोरी मध्ये काही तरी new भेटत मला 🙂 असं वाटतं होत सर्व समोरच घडतं आहे इतकं real feel झाल मला पन सर्व वाचून 🥺🥺
असंच लिहत रहा अशी अश्या करते मीं... बाकी स्टोरी मधलं सर्व काही अतिशय अचूक वर्णन केल आहेस.. पन सत्य मांडलं ते इतकं कटू आहे की पचायला थोड जड जातंय... आज सुंदर काश्मीर मधला नरसाणहार बघून वाईट वाटतं but its okk We used to think that we live in emotionless people 🙂🙂
समस्या नोंदवा
सुपरफॅन
ज्या लेखकांना हा बॅज मिळाला आहे, ते सब्सक्रिप्शन योजनेमध्ये सहभागी होऊ शकतात
सकाळीच तू पाठवलेली लिंक वैतागून ओपन केली ..माहीतच असेल माझं वाचन फार कमी आहे ..म्हंटलं काय पाठवल आहे ओपन करून बघितल काश्मीर बश्मीर काय हे सकाळी सकाळी ....
स्टोरी पहिल्याच 1 मिनिट मध्ये आवडली नाही तर मी पुढे वाचत नाही त्यामूळे भरपूर कथा माझ्या राहिल्या आहेत वाचायच्या ..त्यात तू माझ्या वाचत नाहीस म्हणून आणखीन मनात चीड .😝😝😝😝....पण हा लेख मात्र मी पूर्ण वाचला उत्सुकता होती बिनाच काय होईल ....
एक एक प्यारा वाचत गेली ...इतकं सुंदर वर्णन केल आहेस ना मी नाश्ता भरभर करून धावपळीत ही पूर्ण वाचला ..मोहनलाल ..विष्णू ..बिना ..पर्वती ...खूप सुंदर वक्तिरेखा आणि संवाद …..
प्रेत्येकाचे मृत्यूच वर्णनाने ह्रदय सुन्न होत ...खूप छान खरोखरच खूप छान ...कश्मीर मधील पंडितांच हा इतिहास फार कमी ठिकाणीच वाचायला मिळेल करण तिथे अश्या असंख्य गोष्टी घडत असतात ज्या मुळे ह्या गोष्टी काही पुसत झाल्या आहेत ....
तू आज कश्मीर मधील ह्या गोष्टींचाउल्लेख करून छान उजाळा दिला आहेस ..
तुझं लिखाण छान आहेच ..तरीही तुझ्या लिखाणासाठी तुला अभाळभर शुभेच्या 💐💐💐💐💐💐💐
समस्या नोंदवा
सुपरफॅन
ज्या लेखकांना हा बॅज मिळाला आहे, ते सब्सक्रिप्शन योजनेमध्ये सहभागी होऊ शकतात
बापरे 🥺काय बोलू मीं आता मीं तर वाचून इतकी हँग झाले की माझी लिहलेली कंमेंट्स पन उडाली 🥺☹️ परत कंमेंट्स देत आहे मीं आता..
खरंच इतकी भयंकर परिस्थिती होती तिथं हे बघून फार वाईट वाटले मनाला ...एक सामान्य व्यक्ती असणं खरंच गुन्हा आहे वाटतं 🥺
तिथली सरकार पन लोकांकडे असलं दुर्लक्ष करते हे बघून त्याचा आता तर राग फारच येतोय.फक्त बोलाचा भात अन बोलाची कढी आहे तिथे.. ही लोक काहीच करत नाही गरीब लोकांसाठी 🥺🥺
जिहाद धर्म धर्म बोलून असा हिंदू लोकांवर असा अत्याचार करत आहें.. इतकी कशी क्रूर लोक झाली ही.. 😶😶
किती हृदयक द्रव्यक वाटले ते सर्व ऐकून पन अन इथं तर 🥺 लास्टला तर रडूच आलं वाचून 😶 का ही लोक शान्ततेत जगू देत नाहीत कुणाला ही.. फक्त त्याना त्याच वर्चस्व स्थापण करायच होत.. इथं विनाकारण धर्माला समोर केल गेला असं मला वाटतं 🥲 😶
त्यातलं पात्र बिना आणी शन्करलाल, सोबत त्त्यांची छोटी पार्वती...विष्णू, मोहनलाल,राघव सोबत तिथली सर्व निहत्यार जनता पन त्यालाच बळी पडली.... आपल्या शस्त्र बळावर ते लोक आपल साम्राज्य उभरायला बघत आहेंत.. पन त्याच्यात सर्वसनमतीने ते उभारायची क्षमता नाहीच 😶 कारण त्याच्यात थोडी पन माणुसकी शिलक नाही आता.. स्त्री तर सोडा लहान मुलीवर ही ते लोक अत्याचार करतात.. असं कोणता धर्म बोलतो ... धर्मान्तर करा नसता आम्ही तुमच्या वर अत्याचार करू 😶bloody Scoundrel.. धर्माचा दोष नाहीच त्यांत . यांची मानसिकता अशी झालीय.. स्वातंत्र्य बोलून बोलून त्यानी आपल स्वातंत्र्य घालुन टाकला.. तिथं त्याच जमान्यात काय आताच्या काळात ही सामान्य लोक मोकळा श्वास नीट घेऊ शकत नाहीत इतकं वाईट परिस्थिती तेथे होते जिहाद मूळे त्या... 😶
no word to say पन खरंच खुप सुंदर लिहतोस तु.. नेहमी तुझ्या प्रत्येक स्टोरी मध्ये काही तरी new भेटत मला 🙂 असं वाटतं होत सर्व समोरच घडतं आहे इतकं real feel झाल मला पन सर्व वाचून 🥺🥺
असंच लिहत रहा अशी अश्या करते मीं... बाकी स्टोरी मधलं सर्व काही अतिशय अचूक वर्णन केल आहेस.. पन सत्य मांडलं ते इतकं कटू आहे की पचायला थोड जड जातंय... आज सुंदर काश्मीर मधला नरसाणहार बघून वाईट वाटतं but its okk We used to think that we live in emotionless people 🙂🙂
समस्या नोंदवा
सुपरफॅन
ज्या लेखकांना हा बॅज मिळाला आहे, ते सब्सक्रिप्शन योजनेमध्ये सहभागी होऊ शकतात
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा