" अहो काय सैपाक करू आता घरात तर काय बी शिल्लक नाही, मीठ मिरची पासुन सगळं आणावं लागल. अन् घरात तर रुपया पण नाही. काय करायचं आता. लेकराला भूक लागल आता..." वासंती आपल्या डोळ्यातलं पाणी कसंबसं रोखून ...
भूक खूप वाईट असते. गरिबांच्या वाटेला खूप वेळा उपवास घडतो. म्हणून माझं असं मत आहे अन्न कधीही फेकून देऊ नये. फेकण्या पेक्षा एखाद्या भुकेलेल्या च्या मुखी जाऊ द्या.
समस्या नोंदवा
सुपरफॅन
ज्या लेखकांना हा बॅज मिळाला आहे, ते सब्सक्रिप्शन योजनेमध्ये सहभागी होऊ शकतात
खरच भूख माणसाला काय आणि किती करायला भाग पाडते.पण सध्या भारतात अशी परिस्थिती आहे की काही घरात काय काय खाऊ हा प्रश्न उभा आहे म्हणजे व्हरायटी एवढी आहे की काय खाऊ आणि दुसरीकडे काहीच नाही खायला अशी ही श्रीमंत आणि गरीबामधील खोल दरी कधी संपणार आहे का??? की श्रीमंत अजून श्रीमंत होत आहेत आणि गरीब कष्टाने मरत गरीबच राहत आहे. अप्रतिम कथा सर.👍
समस्या नोंदवा
सुपरफॅन
ज्या लेखकांना हा बॅज मिळाला आहे, ते सब्सक्रिप्शन योजनेमध्ये सहभागी होऊ शकतात
भूक खूप वाईट असते. गरिबांच्या वाटेला खूप वेळा उपवास घडतो. म्हणून माझं असं मत आहे अन्न कधीही फेकून देऊ नये. फेकण्या पेक्षा एखाद्या भुकेलेल्या च्या मुखी जाऊ द्या.
समस्या नोंदवा
सुपरफॅन
ज्या लेखकांना हा बॅज मिळाला आहे, ते सब्सक्रिप्शन योजनेमध्ये सहभागी होऊ शकतात
खरच भूख माणसाला काय आणि किती करायला भाग पाडते.पण सध्या भारतात अशी परिस्थिती आहे की काही घरात काय काय खाऊ हा प्रश्न उभा आहे म्हणजे व्हरायटी एवढी आहे की काय खाऊ आणि दुसरीकडे काहीच नाही खायला अशी ही श्रीमंत आणि गरीबामधील खोल दरी कधी संपणार आहे का??? की श्रीमंत अजून श्रीमंत होत आहेत आणि गरीब कष्टाने मरत गरीबच राहत आहे. अप्रतिम कथा सर.👍
समस्या नोंदवा
सुपरफॅन
ज्या लेखकांना हा बॅज मिळाला आहे, ते सब्सक्रिप्शन योजनेमध्ये सहभागी होऊ शकतात
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा