pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

अमृता

4.2
16307

प्रिय (पूर्वी होतीस म्हणून) अमृता , हे पत्र लिहू की नको अशा द्विधा मन:स्थितीत होतो. पण इतकी वर्षे मनात कोंडून ठेवलेलं ओकण्याची हीच एकमेव संधी आहे, हे लक्षात घेऊन पत्र लिहायला बसलो आहे. हे पत्र ...

त्वरित वाचा
लेखकांविषयी
author
प्रकाश पाटील

प्रकाश हरिश्चंद्र पाटील ​ हे कवी/लेखक असून सन २०१५ ते २०१८ या कालावधी करिता कोकण मराठी साहित्य परिषदेचे वसई शाखेचे कार्यवाह म्हणून त्यांनी काम सांभाळले आहे. लेखन क्षेत्रात त्यांचे मोलाचे योगदान असून त्यांनी अंत्यंत दर्जेदार कविता लिहिल्या आहेत. त्यांचा "नकळत" हा कविता संग्रह २०१४ मध्ये प्रकाशित झाला असून या पुस्तकास २०१४ सालचा सहयोग साहित्य पुरस्कार मिळालेला आहे. त्यांना व्हि.एस.नेशन न्यूज चॅनलद्वारे वसई गौरव २०२२ (लेखक-संगीतकार म्हणून) पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. "अंधाराच्या आरपार" हा त्यांचा रहस्य कथासंग्रह २२जून,२०१९ रोजी प्रकाशित झाला असून तो amzon .in व बुकगंगा वर उपलब्ध आहे. समाजातील व्यंगावर भाष्य कराणारी त्यांची "माझा दादा बिल्डर झाला " ही मराठी आगरी-कोळी लोकगीतांची विडीओ सीडी २०१२ मध्ये प्रकाशित झाली आहे. २०१२ मध्ये वसई विरार शहर महानगर पालिकेच्या मैरेथोनसाठी त्यांनी थीम सॉंग बनविले होते. सामाजिक क्षेत्रात देखील ते कार्यरत असून दहा वर्षे ते वसई पूर्वेतील गोखिवरे ग्रामपंचायतीचे सदस्य होते. ते गोखिवरे विकास मंडळाचे, तसेच भूमिपुत्र श्रमिक कामगार संघटनेचे खजिनदार होते . या मंडळा मार्फत विविध आरोग्य, सांस्कृतिक , सामाजिक उपक्रम राबविण्यात त्यांचा फार मोठा वाटा आहे. विविध आरोग्य विषयक शिबिरे आयोजनामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग आहे. आकांक्षा नागरी सहकारी पतसंस्थेचे ते उपाध्यक्ष आहेत. कनकाई मातामंदिर समितीचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत. अशाप्रकारे आरोग्य, शैक्षणिक, सामाजिक व धार्मिक क्षेत्रात त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. महाराष्ट्राच्या साहित्यिक सांस्कृतिक चळवळीत गेल्या दशकाहून अधिक काळ फार मोठे कार्य असणाऱ्या "एकता कल्चरल अकादमी"चे ते सचिव आहेत. त्यांनी लिहिलेल्या कथा अत्यंत उत्कंठावर्धक असून प्रतिलिपीवर त्यांच्या अनेक रहस्य कथा आपणांस वाचावयास मिळतील. त्यांचा "अंधाराच्या आरपार" हा रहस्य कथासंग्रह जून २०१९ मध्ये प्रकाशित झाला आहे. - "Andharachya Aarpar" -Available on Amazon.in Flipcart, BookGanga, मॅजेस्टिक आगामी: काश्मीर कनेक्शन (कादंबरी) एक होता राजपुत्र (कादंबरी)

टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    anil arun jadhav
    14 मे 2017
    शब्द कमी पडतील स्तुती करायला, प्रकाश सर तुमचे मनापासून धन्यवाद कारण आजच्या या जगात जास्त किंमत ही पैश्यालाच आहे हे जरी खरे असले तरी काही गोष्टी अश्या असतात की तिथे पैसा देखील कमी पडतो, याचेच हे एक विदारक सत्य या कथेत सापडते न अजून सांगायचे झाले तर प्रेमात माणसाला आपण कधी दुसऱ्याचे होऊन जातो हेच समजत नाही न एक दिवस असा येतो की तीच व्यक्ती आपल्याला सोडून जाते जिला आपण जास्त जीव लावतो।।। कथा वाचताना थोड्या वेळेस का होईना या कथेचा नायक मीच आहे असे मला वाटत होते।।।।।।।धन्यवाद सर छान मांडणी
  • author
    Anita Shrinivas
    22 ऑगस्ट 2018
    पहिल्या प्रेमाशी प्रतारणा होऊन बेवफाईचे हृदयावर झालेल्या बोचकार्याच्या जखमा होऊन घायाळ झालेल्या अजय चे हे मनस्पर्शित पत्र वाचून मन उदासच झाले.!!!!!कळत नाही कि निखळ, निस्सीम,प्रांजळ प्रेम ह्या मुलींना कळत का नाही???? श्रीमंतीचा, पैशाचा धूर बघून ह्या वेड्या मुली फसव्या मृगजलामागे का धावतात????
  • author
    विद्या मुंढे
    16 नोव्हेंबर 2017
    दोन मुद्दे नाही पटले. ती ट्रस्ट नायकाने सुरू केली होती का? नाही, मग नायक कोणत्या गुर्मीत म्हणतोय कि ती त्याच्या पायाशी आली. आणि तो का गृहित धरतोय कि ती त्याला भेटायला येईल. तो ट्रस्ट चे पैसे देतोय, स्वतःचे नाही.
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    anil arun jadhav
    14 मे 2017
    शब्द कमी पडतील स्तुती करायला, प्रकाश सर तुमचे मनापासून धन्यवाद कारण आजच्या या जगात जास्त किंमत ही पैश्यालाच आहे हे जरी खरे असले तरी काही गोष्टी अश्या असतात की तिथे पैसा देखील कमी पडतो, याचेच हे एक विदारक सत्य या कथेत सापडते न अजून सांगायचे झाले तर प्रेमात माणसाला आपण कधी दुसऱ्याचे होऊन जातो हेच समजत नाही न एक दिवस असा येतो की तीच व्यक्ती आपल्याला सोडून जाते जिला आपण जास्त जीव लावतो।।। कथा वाचताना थोड्या वेळेस का होईना या कथेचा नायक मीच आहे असे मला वाटत होते।।।।।।।धन्यवाद सर छान मांडणी
  • author
    Anita Shrinivas
    22 ऑगस्ट 2018
    पहिल्या प्रेमाशी प्रतारणा होऊन बेवफाईचे हृदयावर झालेल्या बोचकार्याच्या जखमा होऊन घायाळ झालेल्या अजय चे हे मनस्पर्शित पत्र वाचून मन उदासच झाले.!!!!!कळत नाही कि निखळ, निस्सीम,प्रांजळ प्रेम ह्या मुलींना कळत का नाही???? श्रीमंतीचा, पैशाचा धूर बघून ह्या वेड्या मुली फसव्या मृगजलामागे का धावतात????
  • author
    विद्या मुंढे
    16 नोव्हेंबर 2017
    दोन मुद्दे नाही पटले. ती ट्रस्ट नायकाने सुरू केली होती का? नाही, मग नायक कोणत्या गुर्मीत म्हणतोय कि ती त्याच्या पायाशी आली. आणि तो का गृहित धरतोय कि ती त्याला भेटायला येईल. तो ट्रस्ट चे पैसे देतोय, स्वतःचे नाही.