"चिते कि नज़र, बाझ कि चाल और बाजीराव कि तलवार पर संदेह नही करते, कभी भी मात दे सकती हैं" हा डायलॉग रणवीरने अतिशय उत्तम म्हटला आहे. सुरुवातीला ब्राह्मणी पोशाख परिधान केलेला रणवीर हा संवाद म्हणतो आणि प्रेक्षगृहात टाळ्यांचा कडकडाट होतो. रणवीर सिंह (राजीराव), दिपिका पदूकोन (मस्तानी), प्रियंका चोप्रा (काशीबाई), महेश मांजरेकर (शाहू महाराज), आदित्य पांचोली (प्रतिनिधी), तन्वी आझमी (राधाबाई, बाजीरावांची आई), मिलिंद सोमण (मंत्री), वैभव तत्ववादी (चिमाजी अप्पा) हे चित्रपटाचे प्रमुख पात्र आहेत. अनूजा गोखले...

