मंचावर संचालक आले . प्रास्ताविक झाल्यावर सर्व मान्यवर मंचावर स्थानापन्न झाले . शची मॅम पण आसनस्थ झाल्या . आजच्या कार्यक्रमाच्या उत्सवमूर्ती त्याच होत्या . त्यांनी केलेल्या क्लोनींगवरच्या संशोधनामुळे ...
मस्त नीना मैडम, मला असे वाटते की प्रत्येकाच्या आयूष्यात असे प्रसंग येतात, पण त्याला सामोरे कसे जायचे हे फक्त आपले शुभचिंतकच सांगू शकतो, खुप म्हणजे खुप छान मांडणी केलिये तुम्ही आणि जगात कितीही मोठे दुःख असले तरी त्याला काळ हाच पर्याय असतो फक्त आपण संयम बाळगला पाहिजे.बाकीचे नियति बघून घेते.
समस्या नोंदवा
सुपरफॅन
ज्या लेखकांना हा बॅज मिळाला आहे, ते सब्सक्रिप्शन योजनेमध्ये सहभागी होऊ शकतात
द्वंद् ही कथा एक शिक्षिका व विद्यार्थी यावर आधारित आहे। कथेचे गूढ़ पुढे पुढे वाढत जाते।
सामिरचे आपल्या शिक्षिकेवर शचिवर एक तरफी प्रेम होते असे दाखवले आहे।
आणि याचा सुगावा शचिला लागला होता।
शाचीने या बाबतीत तिचे पति राज याना सगळे सांगितले । म्हणून त्या स्वताला सावरू शाकल्य आणि समीर कड़े दुर्लक्ष करू शकल्या।
या द्वन्द कथेमधून एक चांगला बोध घेण्या सारखा आहे।
शची मैडम यानी आपली मर्यादा सांभाळली
समिरला या द्वन्द मधून व्यवस्थित बाहेर काढले ।
18 ते 21 हे वय चंचल असते।भावनेच्या भरात समीर वाहात गेला।
समिरच्या शची मैडम आवडत्या होत्या । पण पुढे समीर त्यांच्यात जास्त इंट्रेस्ट घायला लागला।
द्वन्द कथा वाचताना कथेचे गूढ़ वाढत जाते ।
पुढे काय होणार । पुढे काय होणार याची उत्कण्ठा वाढवणारि ही कथा आहे।
आपल्या आवडत्या व्यक्तीला कोणी काही बोलले
की ते त्याला सहन होत नाही। एक तरफी प्रेम आणि यातील द्वन्द याचा हां संघर्ष ।
तसेच भावनिक पकड़ उत्तम आहे।
शेवट पर्यन्त वाचकाला खिलवुंन ठेवणे ही सुधा लेखकाची एक कला आहे।
समस्या नोंदवा
सुपरफॅन
ज्या लेखकांना हा बॅज मिळाला आहे, ते सब्सक्रिप्शन योजनेमध्ये सहभागी होऊ शकतात
मस्त नीना मैडम, मला असे वाटते की प्रत्येकाच्या आयूष्यात असे प्रसंग येतात, पण त्याला सामोरे कसे जायचे हे फक्त आपले शुभचिंतकच सांगू शकतो, खुप म्हणजे खुप छान मांडणी केलिये तुम्ही आणि जगात कितीही मोठे दुःख असले तरी त्याला काळ हाच पर्याय असतो फक्त आपण संयम बाळगला पाहिजे.बाकीचे नियति बघून घेते.
समस्या नोंदवा
सुपरफॅन
ज्या लेखकांना हा बॅज मिळाला आहे, ते सब्सक्रिप्शन योजनेमध्ये सहभागी होऊ शकतात
द्वंद् ही कथा एक शिक्षिका व विद्यार्थी यावर आधारित आहे। कथेचे गूढ़ पुढे पुढे वाढत जाते।
सामिरचे आपल्या शिक्षिकेवर शचिवर एक तरफी प्रेम होते असे दाखवले आहे।
आणि याचा सुगावा शचिला लागला होता।
शाचीने या बाबतीत तिचे पति राज याना सगळे सांगितले । म्हणून त्या स्वताला सावरू शाकल्य आणि समीर कड़े दुर्लक्ष करू शकल्या।
या द्वन्द कथेमधून एक चांगला बोध घेण्या सारखा आहे।
शची मैडम यानी आपली मर्यादा सांभाळली
समिरला या द्वन्द मधून व्यवस्थित बाहेर काढले ।
18 ते 21 हे वय चंचल असते।भावनेच्या भरात समीर वाहात गेला।
समिरच्या शची मैडम आवडत्या होत्या । पण पुढे समीर त्यांच्यात जास्त इंट्रेस्ट घायला लागला।
द्वन्द कथा वाचताना कथेचे गूढ़ वाढत जाते ।
पुढे काय होणार । पुढे काय होणार याची उत्कण्ठा वाढवणारि ही कथा आहे।
आपल्या आवडत्या व्यक्तीला कोणी काही बोलले
की ते त्याला सहन होत नाही। एक तरफी प्रेम आणि यातील द्वन्द याचा हां संघर्ष ।
तसेच भावनिक पकड़ उत्तम आहे।
शेवट पर्यन्त वाचकाला खिलवुंन ठेवणे ही सुधा लेखकाची एक कला आहे।
समस्या नोंदवा
सुपरफॅन
ज्या लेखकांना हा बॅज मिळाला आहे, ते सब्सक्रिप्शन योजनेमध्ये सहभागी होऊ शकतात
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा