गिर्हा आज पोशाची पाळी,जोम्या आणि भिवा तीन दिवस शेतातील कापणी व अर्धी मळणी करुन दमले होते.ते रात्री पिकाची राखण करण्यासाठी शेतावरच झोपायचे. तस कोकण हे भुतांच माहेरघरच! प्रस्तुत कथा रायगड जिल्ह्याच्या खाडी किनार्यावरील आगरी-कोळ्यांच्या गावांमध्ये सांगितली जाते.अनुभव कथन करणारी व्यक्ती (म्हातारी) हा अनुभव स्वत: घेतल्याचा दावा करते.पण आजच्या विज्ञान युगातील युवकाला हे अशक्य वाटते.मी हि कथा माझ्या नात्यातील व शेजारी अशा बर्याच आजी-आजोबांकडुन ऐकली आहे.लांबलचक शेंडी असणारं ,मुळत: स्पर्शाला गिळगिळीत ...