ज्यांना बोलावसं वाटतं त्यांनी फेसबुक वर येऊन बोलाव.कारण मी प्रतिलीपी बंद करतोय.
स्वत:विषयी काय लिहायचे. मी तर चांगलाच आहे हे दुसऱ्याच्या तोंडून निघायला हवे, समोरच्याने आपल्याबद्दल काहीतरी चांगले लिहावे हीच इच्छा. शब्दांना शब्दांच्या कचाट्यात सापडवणे म्हणजे लेखक म्हणता येईल, पण मी त्या पासून खुप दुर आहे... बस इतकच सांगू शकतो कारण मी लेखक नाही.
कुणी ही नाव गाव पत्ता विचारून वेळ वाया घालवू नये... मी मनमोकळ बोलतो त्यामुळे त्याला घनिष्ट मैत्री समजावी पण प्रेम वैगेरे असल काही गृहीत धरु नये....तसे मी प्रेमात रोजच पडतो....
प्रेम हे माझे अनेक रंगाचे
रंग कोण कोणते सांगु तुम्हा
रोजच पडतो प्रेमात मी इथे
नाव कुणा कुणाचे सांगु तुम्हा....
"मनाशी"आवडले तेच सांगतो
मनाचे ना मी कुणा कधी सांगतो
तिच्या लोचनांच्या कडात कैद होऊनी
मी जन्मभर ती नसण्याची शिक्षा भोगतो...