pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

राजे ! पत्रास कारण की……

4.4
3735

|| जय जिजाऊ ||दिनांक:- 07/04/16 क्षत्रिय कुलवंतास …… कुळवाळी भुषण, बहुजन प्रतिपालक, राजमान्य राजश्री, श्रीमान शिवाजी महाराज यांना आपल्या स्वराज्यातील आपल्या मृत्यूनंतर सुमारे 300 वर्षानंतर ...

त्वरित वाचा
लेखकांविषयी
author
शिवा .....

आम्हा शिव विचारांचे सोवळे, आम्ही शंभू राजांचे मावळे ! स्वराज्य रक्षक - ध्यास परिवर्तनाचा

टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    Mangla Shete
    15 ஏப்ரல் 2022
    खूप सुंदर पत्र लिहिले आहे महाराजांना या देशातील प्रत्येक स्त्री जोपर्यंत जिजाऊ बनणार नाही तोपर्यंत शिवबा ही घडणार नाही. आणि ही जिजाऊ बनणार तरी कशी, आपली शिक्षण व्यवस्था इतकी भ्रष्ट आणि बोगस झालेली आहे, समाजाचा कणाही कमजोर झाला आहे दाद मागावी कुणाकडे. 🙏🙏👌👌👌
  • author
    28 ஏப்ரல் 2018
    महाराजां लिहिलेले पत्र आवडले, आजच्या गुन्हेगारीवर ओढलेला आसूड आवडला, खूप छान, असं वाटत महाराजांनी परत एकदा जन्म घेऊन हि विकृतता मोडून काढावी
  • author
    pranyana Mudhawne
    25 ஜூலை 2019
    वॉव !सर अप्रतिम, एका सौनिकाचे विचार खरच शोभतात. प्रत्येकाने असा विचार केला तर शिवबाचे स्वराज्य पुन्हा नक्की नांदेल.
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    Mangla Shete
    15 ஏப்ரல் 2022
    खूप सुंदर पत्र लिहिले आहे महाराजांना या देशातील प्रत्येक स्त्री जोपर्यंत जिजाऊ बनणार नाही तोपर्यंत शिवबा ही घडणार नाही. आणि ही जिजाऊ बनणार तरी कशी, आपली शिक्षण व्यवस्था इतकी भ्रष्ट आणि बोगस झालेली आहे, समाजाचा कणाही कमजोर झाला आहे दाद मागावी कुणाकडे. 🙏🙏👌👌👌
  • author
    28 ஏப்ரல் 2018
    महाराजां लिहिलेले पत्र आवडले, आजच्या गुन्हेगारीवर ओढलेला आसूड आवडला, खूप छान, असं वाटत महाराजांनी परत एकदा जन्म घेऊन हि विकृतता मोडून काढावी
  • author
    pranyana Mudhawne
    25 ஜூலை 2019
    वॉव !सर अप्रतिम, एका सौनिकाचे विचार खरच शोभतात. प्रत्येकाने असा विचार केला तर शिवबाचे स्वराज्य पुन्हा नक्की नांदेल.