“आई, मानेचं दुखणं कसं आहे? बरं वाटतय ना?”लेकीच्या प्रश्नाने सीमा भानावर आली. “ अं काय? अगं हो,मान एकदम झकास.तुझा हात जो लागलाय.लेक माझी नक्की डॉक्टर होणार.किती गुण आहे हो ह्या नाजूक...
नांव- सौ.मनिषा वाणी.
शिक्षण-बी.कॉम.,ए.आय.सी.डब्लू.ए.
नोकरी- भारतीय जिवन विमा निगम.
जन्म तारीख-०७/१०/१९७०.
छंद- कविता,कथा,लेख लिहीणं
"रे मना" हा काव्य संग्रह ०८/०८/२०१५ ला प्रकाशित झाला.
सारांश
नांव- सौ.मनिषा वाणी.
शिक्षण-बी.कॉम.,ए.आय.सी.डब्लू.ए.
नोकरी- भारतीय जिवन विमा निगम.
जन्म तारीख-०७/१०/१९७०.
छंद- कविता,कथा,लेख लिहीणं
"रे मना" हा काव्य संग्रह ०८/०८/२०१५ ला प्रकाशित झाला.
खरच कथा काही जणींच्या जीवनातील वास्तव असते म्हणजे सुरुवातीपासून जो संघर्ष असतो तो काहींच्या आयुष्यात शेवटपर्यंत संघर्षच असतो.तसेच सिमाचे झाले.
प्रत्येक जण आयुष्यात प्रत्येक नात्यात फक्त प्रेम शोधत असते कोणतीही अपेक्षा न ठेवता पण नेमके त्यांच्याच वाटयाला प्रेम येत नाही तर फक्त कष्ट आणि जबाबदारी.
खूप छान कथा मांडली आहे काही जणींच्या आयुष्यात संसार म्हणजे एक जखम तयार होते जी कधीही बरी न होणारी आणि भरून न येणारी असते.
समस्या नोंदवा
सुपरफॅन
ज्या लेखकांना हा बॅज मिळाला आहे, ते सब्सक्रिप्शन योजनेमध्ये सहभागी होऊ शकतात
खरच कथा काही जणींच्या जीवनातील वास्तव असते म्हणजे सुरुवातीपासून जो संघर्ष असतो तो काहींच्या आयुष्यात शेवटपर्यंत संघर्षच असतो.तसेच सिमाचे झाले.
प्रत्येक जण आयुष्यात प्रत्येक नात्यात फक्त प्रेम शोधत असते कोणतीही अपेक्षा न ठेवता पण नेमके त्यांच्याच वाटयाला प्रेम येत नाही तर फक्त कष्ट आणि जबाबदारी.
खूप छान कथा मांडली आहे काही जणींच्या आयुष्यात संसार म्हणजे एक जखम तयार होते जी कधीही बरी न होणारी आणि भरून न येणारी असते.
समस्या नोंदवा
सुपरफॅन
ज्या लेखकांना हा बॅज मिळाला आहे, ते सब्सक्रिप्शन योजनेमध्ये सहभागी होऊ शकतात
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा