५० ते ६० च्या दशकात भारतीय चित्रपटसृष्टीत अनेक बदल झाले. सिनेमा रंगीत बनू लागले, कौटुबिंक रडारड मर्यादित झाली, प्रत्येक चित्रपटातला नायकाने थोडी तरी फायटींग करायला हवी असा आग्रह वाढू लागला. ...
५० ते ६० च्या दशकात भारतीय चित्रपटसृष्टीत अनेक बदल झाले. सिनेमा रंगीत बनू लागले, कौटुबिंक रडारड मर्यादित झाली, प्रत्येक चित्रपटातला नायकाने थोडी तरी फायटींग करायला हवी असा आग्रह वाढू लागला. ...