pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

कादंबरी कार्यशाळा

4.3
533

<p>कादंबरी वाचत असताना वाचक लेखकाचा हात धरून चालत असतो , म्हणून वाचकाला गुंतवून ठेवण्यात लेखकाचे कौशल्य असायला हवे . लेखन हे पुन्हा पुन्हा मृत्युच्या जवळ पोहचण्याचा अनुभव आहे . अर्थात दु:खाच्या ...

त्वरित वाचा
लेखकांविषयी
author
विश्वनाथ शिरढोणकर

विश्वनाथ शिरढोणकर १०१ , श्रीकृष्ण अपार्टमेंट , २८८ , लोकमान्य नगर , केशरबागरोड , इंदूर म.प्र. ४५२००९ फोन,०७३१-२३६८७०५ मो , ९१९८९३१२५२४७ इमेल- [email protected] मी 1963 साली हिंदीत लिखाण सुरु केले . त्या वेळेस इंदूरहून निघण्याऱ्या दैनिक &#39; नई दुनिया &#39; मध्ये बरेच लेख , कथा व कविता प्रसिध्द झाल्या . स्वत:च्या लेखानाव्यतिरिक्त त्या वेळेसचे मराठीचे नामवंत लेखक यदुनाथ थत्ते , राजा राजवाडे , वि. आ. बुआ ,इंद्रायणी सावकार , रमेश मंत्री यांच्या काही कथांचे / नाटकांचे हिंदीत केलेले अनुवादही प्रकाशित झाले . इंदूरहूनच निघणाऱ्या मध्य भारत हिंदी साहित्य समितेचे गाजलेले मासिक , &#39; वीणा &#39; मध्ये देखील कथांचे प्रकाशन.आग्रा येथून निघणाऱ्या &#39; नोकझोंक &#39; या हास्य मासिकात व इंदूरहून निघणाऱ्या &#39; आरती &#39; या मासिकात काही रचनांचे प्रकाशन झाले .इंदूरहून प्रकाशित नईदुनियाच्या दिवाळी विशेषांक , (दीपोत्सव २०११) मध्ये कथा प्रकाशित . आकाशवाणी इंदूर व भोपाळ आणि विविध भारतीच्या &#39; हवामहाल &#39; या कार्यक्रमात नाटकांचे प्रसारण . - हिंदी साहित्यानंतर मराठीकडे वळण झालं . इंदूरहून प्रकाशित , &#39; समाज चिंतन &#39; , &#39; श्री सर्वोत्तम &#39; च्या दिवाळी विशेषांकात ( २००५ ते २०१५ पर्यंत लगातार ) आणि इतर अंकातही आणि इंदूरहूनच प्रकाशित , &#39; मी मराठी &#39; साप्ताहिकात व लहानमुलांसाठी प्रकाशित देवपुत्र ( मराठी) त नियमित प्रकाशन . मुंबईहून प्रकाशित &#39; अक्षर संवेदना &#39; ( दिवाळी २०११ आणि दिवाळी २०१५ ) अंक आणि &#39; रंगश्रेयाली &#39; ( दिवाळी २०१२ , २०१३ व २०१४ ) च्या अंकात आणि पुणेहून प्रकाशित, &#39;साहित्य चपराक ( दिवाळी विशेषांक - २०१३ , व २०१४ व २०१५ ) व &#39; माझी वाहिनी &#39; व &quot; सत्याग्रही &quot; &#39;&quot;काव्यदीप &quot; व कोल्हापूरहून प्रकाशित &#39; साहित्य सहयोग &#39; च्या (दीपावली २०१३ व २०१४ आणि २०१५ ) आणि मुंबई हून प्रकाशित &#39; लक्षवेध &#39; ( दिवाळी अंक २०१४ व २०१५ )इत्यादी अंकात कथा / कविता / लेख प्रकाशित . एकूण 50 कथा , ५० कविता आणि १५० हून अधिक ललित लेखांचे प्रकाशन .-पुस्तकांमध्ये मराठीत एक काव्य संग्रह , &#39; बिन चेहऱ्याचा माणूस खास &#39; चे २००७ मध्ये प्रकाशन . या काव्यसंग्रहाला महाराष्ट्र साहित्यासभा इंदूरच्या शारदोत्सव २००८ मध्ये प्रतिष्ठीत तात्या साहेब सरवटे पुरस्काराने पुरस्कृत करण्यात आले . एक पारिवारिक वंशावळ सं. न. वि.वि. चे प्रकाशन . एकाच विषयावर लिहिलेली कविता आणि त्याच विषयावर लिहिलेल्या कथांचा आगळा वेगळा संग्रह ,&#39; कविता सांगे कथा &#39; चे २०१० मध्ये प्रकाशन .एक कथा संग्रह ,&#39;व्यवस्थेचा ईश्वर &#39; आणि एक ललित लेख संग्रह , &#39; नेते पेरावे आणि नेते उगवावे &#39; चे वर्ष २०१२ मध्ये पुणे येथून प्रकाशन .&#39; फेसबुकच्या सावलीत &#39; काव्यसंग्रहाचे विमोचन गेल्या २५ जानेवारी २०१४ ला बऱ्हाणपूर येथे मध्य प्रदेश प्रांतीय मराठी साहित्य संमेलनात झाले . श्री राजन खान यांचे प्रकाशन , अक्षर मानव प्रकाशन तर्फे &#39; विहान &#39; हा मराठी काव्य संग्रह २०१५ साली प्रकाशित . - बडोदे येथे ३१ जानेवारी २०१५ला मराठी वांग्मय परिषद बडोदेच्या साहित्य संमेलनाच्या , &#39;&#39;बृहन महाराष्ट्रातले साहित्यिक संचित या परिसंवादात सहभाग , इंदूर , इटारसी , आणि भोपाळ , ग्वाल्हेर येथे अनेक कथाकथन . &quot;मी होतो - मी नव्हतो &quot; ही मराठी कादंबरी , शुध्द भारतीय का कथा संग्रह आणि मराठीत एक काव्य संग्रह व हिंदीत एक काव्य संग्रह प्रकाशनच्या मार्गावर . -चंद्रपूर ( महाराष्ट्र ) येथे सम्पन झालेल्या ८५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात आमंत्रित कवी म्हणून सहभाग.

टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    25 एप्रिल 2021
    छान. नवोदित लेखकांसाठी प्रेरणा देणारा लेख👍
  • author
    रवींद्र खानंदे
    21 सप्टेंबर 2016
    खूप सुंदर उपक्रम !
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    25 एप्रिल 2021
    छान. नवोदित लेखकांसाठी प्रेरणा देणारा लेख👍
  • author
    रवींद्र खानंदे
    21 सप्टेंबर 2016
    खूप सुंदर उपक्रम !