ऐन दिवाळीत महागाई सामान्य लोकांचं दिवाळं काढण्याची शक्यता आहे. महागाई ज्या गतीनं वाढत आहे. अजून तशीच वाढत राहिली तर सामान्य लोकांच्या हातात भिकेचा कटोरा येईल. कारण एका बाजूला लोकांकडे नोकऱ्या नाहीत. ...
माझा लिहण्याचा उद्देश समाजात विधायक बदल घडावा हाच आहे आणि आसेल...
मी कुंडलिक विमल वाघंबर, मराठवाड्यातील मागासलेल्या गावातली लहान शेतकऱ्याचा मुलगा. आशा गावातली आहे, ज्या गावात अजूनही महिना- महिना वीज नसते.
गावं, शहर असं करत पुर्ण देश बदलला पाहिजे. हेचं आपलं स्वप्न आहे अन् त्यासाठीच लेखणी आहे.
सारांश
माझा लिहण्याचा उद्देश समाजात विधायक बदल घडावा हाच आहे आणि आसेल...
मी कुंडलिक विमल वाघंबर, मराठवाड्यातील मागासलेल्या गावातली लहान शेतकऱ्याचा मुलगा. आशा गावातली आहे, ज्या गावात अजूनही महिना- महिना वीज नसते.
गावं, शहर असं करत पुर्ण देश बदलला पाहिजे. हेचं आपलं स्वप्न आहे अन् त्यासाठीच लेखणी आहे.