आधीच दुष्काळ. त्यात अवकाळी पावसासोबत आलेल्या गारपिटीनं बळीराजाचं कंबरडच मोडलं. शेतात होतं नव्हतं ते सारं जमिनदोस्त झालं. निसर्गाच्या लहरीपणानं जनजीवन उध्वस्त झालं. गावात, रानात हा हा:कार माजला....

प्रतिलिपिआधीच दुष्काळ. त्यात अवकाळी पावसासोबत आलेल्या गारपिटीनं बळीराजाचं कंबरडच मोडलं. शेतात होतं नव्हतं ते सारं जमिनदोस्त झालं. निसर्गाच्या लहरीपणानं जनजीवन उध्वस्त झालं. गावात, रानात हा हा:कार माजला....