pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

मृत्यू चे सुख

28982
4.3

-ताराबाईच्या शरीरातून प्राण निघाले . तिची या भवसागरातून एकदाची सुटका झाली. ताराबाईच्या शरीरातून प्राण निघाले खरे पण तिच्या आत्म्याचे काय ? भगवद्गीतेत श्रीकृष्णाने म्हटले आहे की मरतं ते शरीर . आत्मा ...