मिडी गेली, साडी गेली, फ्रॉक तर दिसेनासाच झाला l बघता बघता अवघ्या महाराष्ट्राचा पंजाब होऊन गेला ll कुंकू गेलं, टिकली आली, तीही न्हाणी घरात गेली l आणि अवघी न्हाणी सुवाशीण झाली ll बाबा कधीच गेला ...
ज्यांची सुरवात ,इमानदारी ,स्वकष्ट ,आणि शून्या पासून होते
त्यांना हारण्याची , घाबरण्याची , ओळख निर्माण करण्याची
गरज -भीती नसते त्या सर्व गोष्टी आपोआप मिळतात
आपल्याला किती लोक ओळखतात याला महत्व नाही
तर ते आपल्याला का ओळखतात याला महत्व आहे.
WhatsApp- 8408967536
सारांश
ज्यांची सुरवात ,इमानदारी ,स्वकष्ट ,आणि शून्या पासून होते
त्यांना हारण्याची , घाबरण्याची , ओळख निर्माण करण्याची
गरज -भीती नसते त्या सर्व गोष्टी आपोआप मिळतात
आपल्याला किती लोक ओळखतात याला महत्व नाही
तर ते आपल्याला का ओळखतात याला महत्व आहे.
WhatsApp- 8408967536
टिप्पण्या
तुमचे रेटिंग
साहित्य रचनावर काही टिप्पणी नाही.
तुमचे रेटिंग
साहित्य रचनावर काही टिप्पणी नाही.
आपले साहित्य सामायिक करा
अभिनंदन! माणूसपण हरवल प्रकाशित झाले आहे. आपली रचना आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि त्यांचे मत जाणून घ्या.