मी एक सेवानिवृत्त जेष्ठ नागरिक आहे.लहानपणापासून मला वाचनाची आवड आहे.गेली दोनतीन वर्ष मला अधूनमधून कविता सुचतात. एप्रिल 2019 पासून मी माझे लेखन प्रतिलिपीवर प्रकाशित करते आहे. वाचकांच्या छान प्रतिसादामुळे नवीन लिखाण लिहिण्यास स्फूर्ती मिळतेय. या नवीन लिखाणात कथा, लेखही मी लिहिते आहे.
म्हणीवर कथामध्ये साहित्य सखा - प्रसन्न( नंबर २०वा.) आणि मोठे घर( नंबर १९ वा) या मी लिहिलेल्या कथा टॉप पन्नास मध्ये निवडल्या गेल्या आहेत.
मैत्री दिनाच्या स्पर्धेत माझ्या ' सख्यांनो ' या कवितेला सातवा क्रमांक मिळाला आहे.
श्रावणसरी - आठवणीतील श्रावण या स्पर्धेत माझ्या 'श्रावण आला' या कवितेला दुसरा क्रमांक प्राप्त झाला आहे. सर्व वाचकांचे मनापासून आभार. तुमचे सहकार्य यापुढेही असेच लाभू दे,ही विनंती.
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा