pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी
प्र
প্র
പ്ര
પ્ર
प्र
ಪ್ರ

आडनावे, पडनावे आणि समाज

4.2
7979

'धमाल' या हिंदी चित्रपटात एक विनोदी प्रसंग आहे, अर्षद वारसी आणि जावेद जाफरी यांना गोव्याला जाण्यासाठी लिफ्ट हवी असते. तोच एका दाक्षिणात्य व्यक्तीची गाडी थांबते. ही भूमिका विनय आपटे यांनी साकारली आहे. ...

त्वरित वाचा
लेखकांविषयी
author
राज कुलकर्णी

राज श्रीपादराव कुलकर्णी

टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    23 जुलै 2019
    भारतीय समाज हा जातीत आणि धर्मात आजही अडकलेला असल्याचे दिसून येते. त्यातही जातीचे स्वरूप अलिकडील काळात रुपांतरीत झाले आहे. महाराष्ट्र तर याबाबतीत अर्थात जातीय समीकरणे जोडण्यात खूप पुढे आहे. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींनी या जात व्यवस्थेला खतपाणी घातले. राजकीय वर्तुळात तर केवळ आडनावावरून जातीचे गणित जमवून सत्ता हस्तगत करणे सोपे जाते. म्हणून राजकीय मंडळींना जात नावाचा फॅक्टर अबाधित ठेवायचा आहे व त्यासाठी समाजाला जात आणि धर्माच्या नावाखालीच मानसिक अपंग बनून ठेवायचे आहे. जात आणि धर्म व्यवस्था दृढ करण्यासाठी व समाजाकडून मतदान मिळविण्यासाठी अप्रत्यक्षपणे आडनावाचा आणि पडनावाचा उपयोग होतोच. म्हणून महाराष्ट्र जनतेत आडनावावरूनच अहंकार निर्माण होतो आणि स्पृश्यास्पृश्यता सुरू होते, सुरू आहे आणि ती सुरूच राहिल.ही राजकारणासाठी पुरक बाब आहे, असे वाटते. □□□ धोंडोपंत मानवतकर, कवी, लेखक, समीक्षक
  • author
    Sakshi Shinde
    09 ऑगस्ट 2017
    chaan mahiti...pan 96 kuli marath madhe shinde he adnav sarbat jast ahe
  • author
    10 जुलै 2017
    सर छान लिहिले... आणखी वाढवता येईल...प्रतीक्षेत आहे
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    23 जुलै 2019
    भारतीय समाज हा जातीत आणि धर्मात आजही अडकलेला असल्याचे दिसून येते. त्यातही जातीचे स्वरूप अलिकडील काळात रुपांतरीत झाले आहे. महाराष्ट्र तर याबाबतीत अर्थात जातीय समीकरणे जोडण्यात खूप पुढे आहे. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींनी या जात व्यवस्थेला खतपाणी घातले. राजकीय वर्तुळात तर केवळ आडनावावरून जातीचे गणित जमवून सत्ता हस्तगत करणे सोपे जाते. म्हणून राजकीय मंडळींना जात नावाचा फॅक्टर अबाधित ठेवायचा आहे व त्यासाठी समाजाला जात आणि धर्माच्या नावाखालीच मानसिक अपंग बनून ठेवायचे आहे. जात आणि धर्म व्यवस्था दृढ करण्यासाठी व समाजाकडून मतदान मिळविण्यासाठी अप्रत्यक्षपणे आडनावाचा आणि पडनावाचा उपयोग होतोच. म्हणून महाराष्ट्र जनतेत आडनावावरूनच अहंकार निर्माण होतो आणि स्पृश्यास्पृश्यता सुरू होते, सुरू आहे आणि ती सुरूच राहिल.ही राजकारणासाठी पुरक बाब आहे, असे वाटते. □□□ धोंडोपंत मानवतकर, कवी, लेखक, समीक्षक
  • author
    Sakshi Shinde
    09 ऑगस्ट 2017
    chaan mahiti...pan 96 kuli marath madhe shinde he adnav sarbat jast ahe
  • author
    10 जुलै 2017
    सर छान लिहिले... आणखी वाढवता येईल...प्रतीक्षेत आहे