pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

संधी

4.3
12482

सगळ्यांसाठी राबता राबता अंजली तिशीत कधी आली तिचं तिलाच कळले नाही.अंजली तशी नाकी डोळा नीटस,गव्हाळ वर्ण,उंची मध्यम पण परिस्थितीमुळे जरासा पोक्तपणा आलेला.वडिलांची आकस्मिक नोकरी गेल्यामुळे अर्धवट ...

त्वरित वाचा
लेखकांविषयी
author
पांडुरंग जाधव

१. नाव .-पांडुरंग महादेव जाधव २. जन्मदिवस -१२ फेब्रुवारी १९८१ ३. राहणार -नवीन पनवेल,नवी मुंबई ४. व्यवसाय-नोकरी-विकास अधिकारी,भारतीय आयुर्विमा महामंडळ ५. छंद -अभिनय,लेखन,फोटोग्राफी ६. अन्य काही स्वतःबद्दल साहित्यविषयक माहिती ... कोकणदीप मासिकासाठी लेखन केले आहे ,कविता,लेख,एकांकिका लिहितो. ७.दुरध्वनी-९८९२८१२२१८/९६१९८१२५१८

टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    विशाल जाधव "स्व"
    10 डिसेंबर 2017
    थोडक्यात पण वास्तव मांडलं आपण...या कथेच्या माध्यमातून!! दैनंदिन जीवनात अशा कितीतरी अंजलींना नकळत अशा प्रसंगांना सामोरे जावं लागते..आणि जावं लागणार.!! पण प्रत्येकीने या कथेच्या नायिकेसारखं लागलं पाहिजे....कोणाला जमतं किंवा कोणी विवशतेने असाह्य होवून स्वाधिन होतात...एक चांगला संदेश दिलात अशा असंख्य अंजलींसाठी!! शुभेच्छा भावी लेखन आपल्यासाठी!!
  • author
    प्रितफुल प्रित
    02 मार्च 2017
    खुप छान कथा आणि जऴजऴीत वास्तव. असे अनुभव ब-याच जणींच्या वाट्याला येतात.
  • author
    Salma Nasir Pathan
    16 फेब्रुवारी 2020
    मस्तच आहे कथा! आणि त्यात काय भडक आहे ??या पेक्षाही भडक वास्तव असतं. सर्वांनाच प्रत्युत्तर देत येत नाही,मनाचा दुबळेपणा आड येतो.पण अंजली मस्त साकारलीत.
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    विशाल जाधव "स्व"
    10 डिसेंबर 2017
    थोडक्यात पण वास्तव मांडलं आपण...या कथेच्या माध्यमातून!! दैनंदिन जीवनात अशा कितीतरी अंजलींना नकळत अशा प्रसंगांना सामोरे जावं लागते..आणि जावं लागणार.!! पण प्रत्येकीने या कथेच्या नायिकेसारखं लागलं पाहिजे....कोणाला जमतं किंवा कोणी विवशतेने असाह्य होवून स्वाधिन होतात...एक चांगला संदेश दिलात अशा असंख्य अंजलींसाठी!! शुभेच्छा भावी लेखन आपल्यासाठी!!
  • author
    प्रितफुल प्रित
    02 मार्च 2017
    खुप छान कथा आणि जऴजऴीत वास्तव. असे अनुभव ब-याच जणींच्या वाट्याला येतात.
  • author
    Salma Nasir Pathan
    16 फेब्रुवारी 2020
    मस्तच आहे कथा! आणि त्यात काय भडक आहे ??या पेक्षाही भडक वास्तव असतं. सर्वांनाच प्रत्युत्तर देत येत नाही,मनाचा दुबळेपणा आड येतो.पण अंजली मस्त साकारलीत.