ग्रामीण आणि शहरी भागातील जगण्यात कमालीचा फरक आहे, दोन वेगवेगळ्या वाटाच आहेत या. एका वाटेवर खाचखळगे आणि दगडधोंडेच जास्त, तर दुसरी वाट सरळसोट. म्हणून दगडधोंडे असलेल्या या वाटेवर मुलींना जोडीदारासोबत ...
उत्तम शेती मध्यम व्यापार कनिष्ठ नोकरी. लेखक मित्रा कालौघात हे फोलपट झाले. लोकसंख्या वाढली पण जमीन? वनराई नष्ट केली का?अन कुणी कशासाठी? ह्याचा परिणाम ह्या लेखनात असाव्यात. मुलींना आरोपीच्या पिंजर्यात उभे करून काय साधले? अपवाद वगळता किती शेतकऱ्यांची मुले शेती करतात? ह्या सर्व गोष्टींचा विचार केला तर तो शेवटी मुले आणि मुली त्यांचे पालक वस्तुस्थिती शेतकऱ्यांच्या आत्महत्या ह्या सर्व गोष्टी कारणीभूत आहेत हेच स्पष्ट होते. नेमक्या याच बाबींचा फायदा गठ्ठा मतांसाठी राजकारणी धेंडे घेतात . सर्वच पक्ष ह्याला जबाबदार आहेत. मतांतरा बद्दल क्षमस्व.
समस्या नोंदवा
सुपरफॅन
ज्या लेखकांना हा बॅज मिळाला आहे, ते सब्सक्रिप्शन योजनेमध्ये सहभागी होऊ शकतात
शेतकरी, खेडेगाव यांबद्दल आस्था असणारे लोक कमी आहेत. परंतु खेड्यातील लोकांजवळ जी माणुसकी आहे, ती कुठे शहरात सापडत नाही. सध्या तर कोरोनाच्या काळात प्रत्येकाला गावाची ओढ लागली होती. खेड्यारील लोकांनी शिक्षण घेऊन गावाकडे विकास केला, ग्रामीण व्यवसाय (जनावरे पाळणे, दूध इ.), खेडयांशी निगडित असलेले लघु उद्योग केले तर खेडी स्वयंपूर्ण होतील. माझे अनेक मित्र शेळीपालन, कुक्कुटपालन करीत आहेत. वाढत्या महागाई आणि बेरोजगारीमुळे शहरांतीळ लोक वैतागले आहेत. परंतु शहरात राहणे त्यांना प्रतिष्ठेचे वाटते.परंतु तुम्ही मांडलेला प्रश्न महत्वाचा वाटतो. खेडेगावांतील मुलांना शहरांतील लोक मुली देताना कचरतात.लेख सामाजिक समस्येवर प्रश्न निर्माण करणारा आहे. खेड्यातील युवकांनी निराश होता, स्वयंपूर्ण होण्यासाठी चांगले शिक्षण, योग्य व्यवसाय शेतीमध्ये प्रयोग केले पाहिजेत. नेत्यांकडून गावाला सरकारी मदत मिळते काय, यासाठी एकत्र येऊन पाठपुरावा केला पाहिजे. त्यामुळे विकास हो ऊन शहर आज खेड्यांतील दरी कमी होईल.👍💐💐
समस्या नोंदवा
सुपरफॅन
ज्या लेखकांना हा बॅज मिळाला आहे, ते सब्सक्रिप्शन योजनेमध्ये सहभागी होऊ शकतात
उत्तम शेती मध्यम व्यापार कनिष्ठ नोकरी. लेखक मित्रा कालौघात हे फोलपट झाले. लोकसंख्या वाढली पण जमीन? वनराई नष्ट केली का?अन कुणी कशासाठी? ह्याचा परिणाम ह्या लेखनात असाव्यात. मुलींना आरोपीच्या पिंजर्यात उभे करून काय साधले? अपवाद वगळता किती शेतकऱ्यांची मुले शेती करतात? ह्या सर्व गोष्टींचा विचार केला तर तो शेवटी मुले आणि मुली त्यांचे पालक वस्तुस्थिती शेतकऱ्यांच्या आत्महत्या ह्या सर्व गोष्टी कारणीभूत आहेत हेच स्पष्ट होते. नेमक्या याच बाबींचा फायदा गठ्ठा मतांसाठी राजकारणी धेंडे घेतात . सर्वच पक्ष ह्याला जबाबदार आहेत. मतांतरा बद्दल क्षमस्व.
समस्या नोंदवा
सुपरफॅन
ज्या लेखकांना हा बॅज मिळाला आहे, ते सब्सक्रिप्शन योजनेमध्ये सहभागी होऊ शकतात
शेतकरी, खेडेगाव यांबद्दल आस्था असणारे लोक कमी आहेत. परंतु खेड्यातील लोकांजवळ जी माणुसकी आहे, ती कुठे शहरात सापडत नाही. सध्या तर कोरोनाच्या काळात प्रत्येकाला गावाची ओढ लागली होती. खेड्यारील लोकांनी शिक्षण घेऊन गावाकडे विकास केला, ग्रामीण व्यवसाय (जनावरे पाळणे, दूध इ.), खेडयांशी निगडित असलेले लघु उद्योग केले तर खेडी स्वयंपूर्ण होतील. माझे अनेक मित्र शेळीपालन, कुक्कुटपालन करीत आहेत. वाढत्या महागाई आणि बेरोजगारीमुळे शहरांतीळ लोक वैतागले आहेत. परंतु शहरात राहणे त्यांना प्रतिष्ठेचे वाटते.परंतु तुम्ही मांडलेला प्रश्न महत्वाचा वाटतो. खेडेगावांतील मुलांना शहरांतील लोक मुली देताना कचरतात.लेख सामाजिक समस्येवर प्रश्न निर्माण करणारा आहे. खेड्यातील युवकांनी निराश होता, स्वयंपूर्ण होण्यासाठी चांगले शिक्षण, योग्य व्यवसाय शेतीमध्ये प्रयोग केले पाहिजेत. नेत्यांकडून गावाला सरकारी मदत मिळते काय, यासाठी एकत्र येऊन पाठपुरावा केला पाहिजे. त्यामुळे विकास हो ऊन शहर आज खेड्यांतील दरी कमी होईल.👍💐💐
समस्या नोंदवा
सुपरफॅन
ज्या लेखकांना हा बॅज मिळाला आहे, ते सब्सक्रिप्शन योजनेमध्ये सहभागी होऊ शकतात
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा