pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

विटाळ

4.2
126228

निशाचे डोळे रागाने तापलेले होते. इंदुकाकू घरी येताय हे तिला कळाल होत. ओठ शांत होते पण मनातली आग अजूनही धुमसत होती. निशा ओली बाळंतीन होती. तिने असा त्रागा करण योग्य नव्हतं. पण कारणही तसच घडलेल ...

त्वरित वाचा
लेखकांविषयी
author
अमृता भालेराव

अमृता भालेराव

टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    ज्ञानितेय
    01 सितम्बर 2019
    विटाळ नक्कीच पाळावा.. आपल्या पूर्वजांनी घालून दिलेला तो एक खूप सुंदर नियम आहे .. पण त्याबद्दल कधीच बोलले न गेल्यामुळे त्याविषयी अज्ञान वाढत गेले आणि विटाळ शब्दाचा अर्थच बदलत गेला.. या काळात असलेल्या मुलीला बाजूला बसवणे हे तिला दैनंदिन कामकाजातून दिलेली सोडवणूक आहे आणि याच काळात तिला खऱ्या आरामाची गरज असते.. मात्र त्यावेळी त्या स्त्रीला शेतातील कामाला पाठवले जाते आणि घरी आल्यावर मग विटाळ चालू होतो .. हे मी पाहिलेलं उदाहरण आहे .. त्या मुलीने बाहेर पडायचं नाही अगदी देवळात सुद्धा जायचे नाही याचे कारण तिला संसर्गजन्य आजारापासून वाचवणे हाच आहे .. कदाचित आपले पूर्वज हे जाणून होते की येणारी पिढी ही "येथे थुंकु नये" च्या पाटीवरच पिचकाऱ्या मारणारी असेल त्यामुळेच या गोष्टीला धार्मिक जोड देऊन त्या मुलीला आराम मिळावा या हेतूने ही संकल्पना देण्यात आली .. कारण "माणूस कुणालाच घाबरत नाही फक्त देवालाच घाबरतो" मात्र चुकीच्या पद्धतीने अर्थ घेतल्यामुळे ही शास्त्रशुद्ध संकल्पना एका अंधश्रद्धेत बदलली गेली .. ही समीक्षा कुणी वाचेल न वाचेल काही कल्पना नाही .. पण भारतीय संस्कृतीत असलेली एक संकल्पना आणि तिचा योग्य अर्थ एखाद्या वाचकांपर्यंत जरी पोहोचली तरी हा समीक्षा-लेखनप्रपंच सार्थकी लागेल 😊
  • author
    Nilesh Joshi
    25 फ़रवरी 2018
    मातृत्व हे इश्वराने स्त्री दिलेले नवनिर्मितीचे वरदान आहे . असंख्य वेदना सहन करून स्त्री ही बाळाला जन्म देते ,येथे दिसते त्या स्त्रीची सहनशक्ती,वात्सल्य,प्रेम,ममता. कमाल वाटते मला अश्या लोकांची जे स्त्रीचा सन्मान करत नाही व स्त्री जन्मच नकारतात. माला अश्या लोकांना एकच संगावेसेे वाटते मुलीचा जन्म त्याच घरी होतो जे नशिबवान असतात.
  • author
    28 जून 2018
    आपण देवा कडे मुल मागतो आणि मुल झाल तर मंदिरात जायचं नाही , घरात देव पुजा करायची नाही का कारण म्हणे देवाला चालत नाही मला हि गोष्ट अजिबात पटत नाही. स्टोरी खुप छान आहे
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    ज्ञानितेय
    01 सितम्बर 2019
    विटाळ नक्कीच पाळावा.. आपल्या पूर्वजांनी घालून दिलेला तो एक खूप सुंदर नियम आहे .. पण त्याबद्दल कधीच बोलले न गेल्यामुळे त्याविषयी अज्ञान वाढत गेले आणि विटाळ शब्दाचा अर्थच बदलत गेला.. या काळात असलेल्या मुलीला बाजूला बसवणे हे तिला दैनंदिन कामकाजातून दिलेली सोडवणूक आहे आणि याच काळात तिला खऱ्या आरामाची गरज असते.. मात्र त्यावेळी त्या स्त्रीला शेतातील कामाला पाठवले जाते आणि घरी आल्यावर मग विटाळ चालू होतो .. हे मी पाहिलेलं उदाहरण आहे .. त्या मुलीने बाहेर पडायचं नाही अगदी देवळात सुद्धा जायचे नाही याचे कारण तिला संसर्गजन्य आजारापासून वाचवणे हाच आहे .. कदाचित आपले पूर्वज हे जाणून होते की येणारी पिढी ही "येथे थुंकु नये" च्या पाटीवरच पिचकाऱ्या मारणारी असेल त्यामुळेच या गोष्टीला धार्मिक जोड देऊन त्या मुलीला आराम मिळावा या हेतूने ही संकल्पना देण्यात आली .. कारण "माणूस कुणालाच घाबरत नाही फक्त देवालाच घाबरतो" मात्र चुकीच्या पद्धतीने अर्थ घेतल्यामुळे ही शास्त्रशुद्ध संकल्पना एका अंधश्रद्धेत बदलली गेली .. ही समीक्षा कुणी वाचेल न वाचेल काही कल्पना नाही .. पण भारतीय संस्कृतीत असलेली एक संकल्पना आणि तिचा योग्य अर्थ एखाद्या वाचकांपर्यंत जरी पोहोचली तरी हा समीक्षा-लेखनप्रपंच सार्थकी लागेल 😊
  • author
    Nilesh Joshi
    25 फ़रवरी 2018
    मातृत्व हे इश्वराने स्त्री दिलेले नवनिर्मितीचे वरदान आहे . असंख्य वेदना सहन करून स्त्री ही बाळाला जन्म देते ,येथे दिसते त्या स्त्रीची सहनशक्ती,वात्सल्य,प्रेम,ममता. कमाल वाटते मला अश्या लोकांची जे स्त्रीचा सन्मान करत नाही व स्त्री जन्मच नकारतात. माला अश्या लोकांना एकच संगावेसेे वाटते मुलीचा जन्म त्याच घरी होतो जे नशिबवान असतात.
  • author
    28 जून 2018
    आपण देवा कडे मुल मागतो आणि मुल झाल तर मंदिरात जायचं नाही , घरात देव पुजा करायची नाही का कारण म्हणे देवाला चालत नाही मला हि गोष्ट अजिबात पटत नाही. स्टोरी खुप छान आहे