मनुष्याला आयुष्यात दुःख नको असतात. जर दुःख आली तर मनुष्य विकलांग होतो, खचून जातो , असहाय होतो. पण याच दुःखांना आनंदाचा मार्ग बनवला तर दुःखाच्या वेदनांची तीव्रता नक्कीच कमी होते. अशीच हि एक कथा. ...
नमस्कार, मी स्वप्नील भास्कर चेचे. शिक्षणाने इंजिनीयर असलो तरी माझं मन कधीच यंत्रांमध्ये गुंतलं नाही . शिक्षण संपल्यानंतर छंद म्हणून वाचनाची आवड जोपासताना मराठी साहित्याने मला भुरळ घातली आणि बहुतेक त्यातूनच माझ्यातील लेखक जागृत झाला आहे. आता मी तुम्हा सर्वांसाठी नवनवीन कथा घेऊ येत राहील.
सारांश
नमस्कार, मी स्वप्नील भास्कर चेचे. शिक्षणाने इंजिनीयर असलो तरी माझं मन कधीच यंत्रांमध्ये गुंतलं नाही . शिक्षण संपल्यानंतर छंद म्हणून वाचनाची आवड जोपासताना मराठी साहित्याने मला भुरळ घातली आणि बहुतेक त्यातूनच माझ्यातील लेखक जागृत झाला आहे. आता मी तुम्हा सर्वांसाठी नवनवीन कथा घेऊ येत राहील.
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा