pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

मुलगी शिकली प्रगती झाली

5
45

नमस्कार वाचकहो, हा लेख जरासा मोठा आहे. पण नक्की पूर्ण वाचा, ही नम्र विनंती. समाजात जे काही आजूबाजूला दिसते, त्यामुळे आतडे पिळवटून येतात. बंड करावेसे वाटते. ह्या परिस्थितीवर सडेतोड आणि परखड भाष्य ...

त्वरित वाचा
लेखकांविषयी
author
तन्वी न्यायाधीश

आजपर्यंत प्रकाशित केलेले साहित्य: 1. कारण... कदाचित मी तुला कधी कळलेच नाही...!!! 2. मुलगी शिकली प्रगती झाली 3. परित्यक्ता 4. 'ती'चं घर 5. * श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती * 6. "कृष्णा... खरंच आज तू हवा होतास..." 7. 'खेळ नियतीचा' 8. 'मस्तानी शाम', 9. खरचं 'ती' पुजनीय आहे का??? 10. "हुंदका" 11. "साथ मजला देशील ना ?" 12. माझ्याच नशिबी का? 13. निरोप सरत्या वर्षाचा... 14. पहिलं प्रेम 15. कशाला उद्याची बात??? 16. "कित्येक रात्री..." 17. गणपती बाप्पा मोरया... पुढच्या वर्षी लवकर या... 18. माकडफुग्याची गोष्ट 19. "माझी चेन्नईची अविस्मरणीय आषाढी एकादशी" 20. आई वर बोलू काही... 21. Father's day special poem- "बाबा...", 22. "जिम्मेदारियां" 23. "आभासी जग" 24. नृसिंह स्तुती  25. कलियुग की दुनियादारी 26. धिक्कार 27. आयुष्याची वारी 28. उंचव तुझे अवकाश...

टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    MRS. MEGHA S. NYAYADHISH
    15 ആഗസ്റ്റ്‌ 2022
    खरचच आजही काही प्रमाणात समाज सुधारलेला नाहीए. लोकांची मानसिकता सुधारायला हवी. दुसऱ्या घरची मुलगी सून म्हणून आणायची अन् तीला अतिशय वाईट वागणुक द्यायची हे कुठे तरी थांबणे आवश्यक आहे. समाजात आजही अशा काही स्त्रिया आहेत. कुटुंबात स्वतःचे वर्चस्व टिकविण्यासाठी आणि पैशाच्या मोहापायी स्वतःच्या मुलाचा संसार मोडतात. काय म्हणावे अशा स्त्रियांना.मुलींवर होणारे अत्याचार हे थांबायलाच हवेत. आजकालच्या मुली तर नौकरी करुन घर सांभाळत आहेत.त्यांना समजुन घ्यायची गरज आहे. तु तुझ्या लेखातुन खूपच उत्तम प्रकारे हे सर्व मांडले आहे. कारण लेखणी अतिशय धारदार शस्त्र आहे, ज्यात समाज परिवर्तनाचे बळ असते. असेच विविध विषय घेऊन लिखाण चालू ठेव...शुभेच्छा..
  • author
    Manjusha Deshmukh
    15 ആഗസ്റ്റ്‌ 2022
    तुझा लेख फारच छान आहे.सगळा लेख परखड भाषेत दिसलास हे छान केलेस असे लेख वाचून तरी समाज जागृती व्हावी.
  • author
    Sadashiv Rajhans
    15 ആഗസ്റ്റ്‌ 2022
    प्रत्येक स्त्री च्या मनातली खदखद अगदी कडक आणि मार्मिक शब्दांत व्यक्त केली आहेस, तन्वी तू. पण बर्याच वेळी एका स्त्रीला उध्वस्त करणारी व्यक्ती पण स्त्री चळवळ असते. नवरा बायकोच्या संसारात ढवळाढवळ करून त्यांचे संसार मोडून टाकणार् या बायकाच जास्त दिसून येतात. कौटुंबिक न्यायालयात येणार्या एकेका केस मधले किस्से प्रत्यक्षात जेव्हा आम्ही वकील लोक बघतो, त्यावेळी तुझ्या सारखीच आमच्याही मनाची उलाढाल होते. छोट्या छोट्या मुलांचे होणारे हाल तर अगदी बघवत नाहीत. लोक सुशिक्षित असोत, अशिक्षित असोत त्यांच्या पाशवी वागण्यात तोच सारखेपणा असतो. लेख खूप चांगला लिहिला आहे, पण लक्षात घेतो कोण? हे बदलले पाहिजे असे प्रत्येक जण म्हणतो, पण ते दुसर्या ने बदलले पाहिजे, ही अपेक्षा. कायदे कधी कमी पडतात. कधी कधी कायद्यांचा दुरुपयोग केला जातो तर कधी त्यातून पळवाटा शोधल्या जाऊन न्याय लांबवला जातो. शेवटी जिच्या वर अन्याय होत असेल, तिनेच खंबीरपणे परिस्थितीला सामोरे जाऊन लढा दिला पाहिजे. अर्थात अशा समविचारी व्यक्ती, नातेवाईक यांनी पण तिला साथ देणे आवश्यक आहे. अमृत महोत्सवी या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी आपण आशा करू या की ही सगळी घाणेरडी वृत्ती बदलू देत आणि स्त्रियाना अच्छे दिन बघायला मिळू देत!! तरच तुझ्या या लेखाला ही न्याय मिळेल मग. एस्. ई. राजहंस. अडव्होकेट व नोटरी. पुणे.
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    MRS. MEGHA S. NYAYADHISH
    15 ആഗസ്റ്റ്‌ 2022
    खरचच आजही काही प्रमाणात समाज सुधारलेला नाहीए. लोकांची मानसिकता सुधारायला हवी. दुसऱ्या घरची मुलगी सून म्हणून आणायची अन् तीला अतिशय वाईट वागणुक द्यायची हे कुठे तरी थांबणे आवश्यक आहे. समाजात आजही अशा काही स्त्रिया आहेत. कुटुंबात स्वतःचे वर्चस्व टिकविण्यासाठी आणि पैशाच्या मोहापायी स्वतःच्या मुलाचा संसार मोडतात. काय म्हणावे अशा स्त्रियांना.मुलींवर होणारे अत्याचार हे थांबायलाच हवेत. आजकालच्या मुली तर नौकरी करुन घर सांभाळत आहेत.त्यांना समजुन घ्यायची गरज आहे. तु तुझ्या लेखातुन खूपच उत्तम प्रकारे हे सर्व मांडले आहे. कारण लेखणी अतिशय धारदार शस्त्र आहे, ज्यात समाज परिवर्तनाचे बळ असते. असेच विविध विषय घेऊन लिखाण चालू ठेव...शुभेच्छा..
  • author
    Manjusha Deshmukh
    15 ആഗസ്റ്റ്‌ 2022
    तुझा लेख फारच छान आहे.सगळा लेख परखड भाषेत दिसलास हे छान केलेस असे लेख वाचून तरी समाज जागृती व्हावी.
  • author
    Sadashiv Rajhans
    15 ആഗസ്റ്റ്‌ 2022
    प्रत्येक स्त्री च्या मनातली खदखद अगदी कडक आणि मार्मिक शब्दांत व्यक्त केली आहेस, तन्वी तू. पण बर्याच वेळी एका स्त्रीला उध्वस्त करणारी व्यक्ती पण स्त्री चळवळ असते. नवरा बायकोच्या संसारात ढवळाढवळ करून त्यांचे संसार मोडून टाकणार् या बायकाच जास्त दिसून येतात. कौटुंबिक न्यायालयात येणार्या एकेका केस मधले किस्से प्रत्यक्षात जेव्हा आम्ही वकील लोक बघतो, त्यावेळी तुझ्या सारखीच आमच्याही मनाची उलाढाल होते. छोट्या छोट्या मुलांचे होणारे हाल तर अगदी बघवत नाहीत. लोक सुशिक्षित असोत, अशिक्षित असोत त्यांच्या पाशवी वागण्यात तोच सारखेपणा असतो. लेख खूप चांगला लिहिला आहे, पण लक्षात घेतो कोण? हे बदलले पाहिजे असे प्रत्येक जण म्हणतो, पण ते दुसर्या ने बदलले पाहिजे, ही अपेक्षा. कायदे कधी कमी पडतात. कधी कधी कायद्यांचा दुरुपयोग केला जातो तर कधी त्यातून पळवाटा शोधल्या जाऊन न्याय लांबवला जातो. शेवटी जिच्या वर अन्याय होत असेल, तिनेच खंबीरपणे परिस्थितीला सामोरे जाऊन लढा दिला पाहिजे. अर्थात अशा समविचारी व्यक्ती, नातेवाईक यांनी पण तिला साथ देणे आवश्यक आहे. अमृत महोत्सवी या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी आपण आशा करू या की ही सगळी घाणेरडी वृत्ती बदलू देत आणि स्त्रियाना अच्छे दिन बघायला मिळू देत!! तरच तुझ्या या लेखाला ही न्याय मिळेल मग. एस्. ई. राजहंस. अडव्होकेट व नोटरी. पुणे.