pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

अनामिक मित्रा

3.9
2399

अनामिक मित्रा ... सप्रेम नमस्कार ... असे जाहीर पत्र लिहायची आता गरज वाटतेय मला ... कदाचित मी तुझ्या भानगडीत नाक खुपसतोय असे वाटून तू मनातल्या मनात माझा निषेधही करशील ..मग निषेध साजरा करायला एकदोन पेग ...

त्वरित वाचा
लेखकांविषयी
author
तुषार नातु
टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    Jyotsna Patil
    20 ডিসেম্বর 2019
    अगदी शब्दन शब्द मनाला भिडणारा आहे. खूपच तळमळ दिसून येते. तुमच्या लिखाणातील हि तळमळ वाचून तरि अनेक जण तो चुकिचा मार्ग सोडून योग्य मार्गावर येतील. खरच मानवाला लाभलेले हे जीवन देणगीच आहे. ती फक्त एकदाच मिळते. जीवनातील इतर भरपूर गोष्टीतून भरभरून आनंद मिळतो तो ऊपभोगावा. कोणत्याही प्रकारची नशा म्हणजे काटेरी वाट आहे. त्या वाटेवरून परतीची शक्यता फारच कमी. ह्या वाटेचा शेवट जीवनाचा अंतच असतो. म्हणून ह्या वाटेपासून दूरच राहिले तर खरच जीवन खूप सुंदर आहे..
  • author
    तेजस लिमये
    26 নভেম্বর 2020
    अत्यंत कळकळीने आपल्या मित्राला केलेली विनंती....फक्त आपल्या मित्रालाच नाही तर कित्येक जणांच्या डोळ्यात अंजन घालेल यात शंका नाही.....तुमच्यासारखा मित्र असणं हे तुमच्या मित्राचं भाग्य ....🙏🙏🙏🙏
  • author
    Gaikwad D.G.
    05 ফেব্রুয়ারি 2019
    खरे आहे .त्या वाटेला कोणीच जाऊ नये.वापस येणे महाकठीण आहे.छान उपदेश केला आहे.धन्यवाद.
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    Jyotsna Patil
    20 ডিসেম্বর 2019
    अगदी शब्दन शब्द मनाला भिडणारा आहे. खूपच तळमळ दिसून येते. तुमच्या लिखाणातील हि तळमळ वाचून तरि अनेक जण तो चुकिचा मार्ग सोडून योग्य मार्गावर येतील. खरच मानवाला लाभलेले हे जीवन देणगीच आहे. ती फक्त एकदाच मिळते. जीवनातील इतर भरपूर गोष्टीतून भरभरून आनंद मिळतो तो ऊपभोगावा. कोणत्याही प्रकारची नशा म्हणजे काटेरी वाट आहे. त्या वाटेवरून परतीची शक्यता फारच कमी. ह्या वाटेचा शेवट जीवनाचा अंतच असतो. म्हणून ह्या वाटेपासून दूरच राहिले तर खरच जीवन खूप सुंदर आहे..
  • author
    तेजस लिमये
    26 নভেম্বর 2020
    अत्यंत कळकळीने आपल्या मित्राला केलेली विनंती....फक्त आपल्या मित्रालाच नाही तर कित्येक जणांच्या डोळ्यात अंजन घालेल यात शंका नाही.....तुमच्यासारखा मित्र असणं हे तुमच्या मित्राचं भाग्य ....🙏🙏🙏🙏
  • author
    Gaikwad D.G.
    05 ফেব্রুয়ারি 2019
    खरे आहे .त्या वाटेला कोणीच जाऊ नये.वापस येणे महाकठीण आहे.छान उपदेश केला आहे.धन्यवाद.