जीवा मांत्रिक त्याच्या चिरकलेल्या आवाजात अगम्य असे मंत्र पुटपुटत होता ...आणि हातासरशी ठेवलेल्या समिधा पेटवलेल्या होमात टाकत होता त्याचक्षणी आगीचे लोळ वर आभाळापर्यंत जात होते...त्याने पन्नासावी कोंबडी ...
कथेचा बाज अतिशय चांगला जमला निशाजी. करणी कवटाळणीने मूल होणे या अंधश्रध्देला जबरदस्त टोला लगावण्याचे काम या कथेच्या माध्यमातून साधलं आहे. छान आहे कथा.पण निशाजी कथेचं शीर्षक ' बळी ' अयोग्य आहे असं माझ्या साहित्यिक मनाला वाटतं. कारण बळी हा निरपराध, निष्पाप आणि निर्बलाचा दिला जातो .कथेला माझ्या मते " अद्दल " हे शीर्षक सार्थ , संयुक्तिक वाटते. आपणास माझे विचार पटेल न पटेल पण सांगावेसे वाटले . चूकीचे असल्यास प्रतिक्रिया माझ्या पदरात ( पण मी मनुष्य असल्यामुळे माझ्याकडे पदर नाही ) क्षमस्व खिशात टाकावी. प्रतिक्रियेवर आपली प्रतिक्रिया जरुर नोंदवून मार्गदर्शन करावे.धन्यवाद !
मच्छिंद्र माळी औरंगाबाद .
समस्या नोंदवा
सुपरफॅन
ज्या लेखकांना हा बॅज मिळाला आहे, ते सब्सक्रिप्शन योजनेमध्ये सहभागी होऊ शकतात
कथेचा बाज अतिशय चांगला जमला निशाजी. करणी कवटाळणीने मूल होणे या अंधश्रध्देला जबरदस्त टोला लगावण्याचे काम या कथेच्या माध्यमातून साधलं आहे. छान आहे कथा.पण निशाजी कथेचं शीर्षक ' बळी ' अयोग्य आहे असं माझ्या साहित्यिक मनाला वाटतं. कारण बळी हा निरपराध, निष्पाप आणि निर्बलाचा दिला जातो .कथेला माझ्या मते " अद्दल " हे शीर्षक सार्थ , संयुक्तिक वाटते. आपणास माझे विचार पटेल न पटेल पण सांगावेसे वाटले . चूकीचे असल्यास प्रतिक्रिया माझ्या पदरात ( पण मी मनुष्य असल्यामुळे माझ्याकडे पदर नाही ) क्षमस्व खिशात टाकावी. प्रतिक्रियेवर आपली प्रतिक्रिया जरुर नोंदवून मार्गदर्शन करावे.धन्यवाद !
मच्छिंद्र माळी औरंगाबाद .
समस्या नोंदवा
सुपरफॅन
ज्या लेखकांना हा बॅज मिळाला आहे, ते सब्सक्रिप्शन योजनेमध्ये सहभागी होऊ शकतात
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा