मी नगरला फॅक्टरीत कामास होतो . हि गोष्ट आहे साधारण १९८० चे दरम्यानची, त्यावेळी मी दिवसा कामावर जात असे, रुमवर आल्यावर स्वयंपाक करुन जेवन झाले कि पुस्तक वाचत असे. त्यावेळी टिव्ही जास्त नव्हते, ...
पहिल्या गोष्टीतील कथा माझ्या सोबत झाली आहे मी हि घरात सगळे गप्पा मारत बसून होते मी झोपले होते बरे वाटत नसल्याने अचानक माझे तोंड दाबले माझा आवाज निघत नव्हता घाम ही फुटला पण बोलुच शकत नव्हते त्या वेळेस मी श्री स्वामी समर्थ यांचा नामस्मरण चा धावा केला आणि बर्याच वेळाने माझे तोंडावर जे काही होते त्याने मला सोडले ..........आज ही भितीदायक वाटले तर स्वामीचा धावा करते
समस्या नोंदवा
सुपरफॅन
ज्या लेखकांना हा बॅज मिळाला आहे, ते सब्सक्रिप्शन योजनेमध्ये सहभागी होऊ शकतात
पहिल्या गोष्टीतील कथा माझ्या सोबत झाली आहे मी हि घरात सगळे गप्पा मारत बसून होते मी झोपले होते बरे वाटत नसल्याने अचानक माझे तोंड दाबले माझा आवाज निघत नव्हता घाम ही फुटला पण बोलुच शकत नव्हते त्या वेळेस मी श्री स्वामी समर्थ यांचा नामस्मरण चा धावा केला आणि बर्याच वेळाने माझे तोंडावर जे काही होते त्याने मला सोडले ..........आज ही भितीदायक वाटले तर स्वामीचा धावा करते
समस्या नोंदवा
सुपरफॅन
ज्या लेखकांना हा बॅज मिळाला आहे, ते सब्सक्रिप्शन योजनेमध्ये सहभागी होऊ शकतात
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा