भूतं... अंधारातील एक अस्तित्व !!! (नमस्कार मित्रांनो ! दैनंदिन जीवनात आपण एवढे गुरफटलो आहोत कि आपल्या दुनियेव्यतिरिक्त अजूनही कुठली दुनिया आहे का ? ह्याचे आपल्याला भानच नाही. आजवर...
माझ्या बद्दल काय लिहू... पण एक मात्र लिहावंसं वाटतं... विचार शक्तीचा आणि लेखणीचा उत्तम संयोग जुळवून सामाजिक घटनांना माझ्या कवितांमधून आणि स्वच्छंदी लिखाणातून कथानकं उभारणे... मला चांगले जमते. नक्कीच हे सिद्ध होण्यासाठी सामर्थ्य लाभले ते मित्रांचे तसेच सर्व वाचक वर्गाचे ज्यांनी सतत चांगल्या चांगल्या प्रतिक्रिया देऊन मला सतत प्रोत्साहन दिले.
सारांश
माझ्या बद्दल काय लिहू... पण एक मात्र लिहावंसं वाटतं... विचार शक्तीचा आणि लेखणीचा उत्तम संयोग जुळवून सामाजिक घटनांना माझ्या कवितांमधून आणि स्वच्छंदी लिखाणातून कथानकं उभारणे... मला चांगले जमते. नक्कीच हे सिद्ध होण्यासाठी सामर्थ्य लाभले ते मित्रांचे तसेच सर्व वाचक वर्गाचे ज्यांनी सतत चांगल्या चांगल्या प्रतिक्रिया देऊन मला सतत प्रोत्साहन दिले.
या App वरील बऱ्याच कथा सारख्या आहेत. त्यात ही पण कथा आहे. हडळ (यालाच कुणी लेखक फक्त "ती" म्हणतो, कुणी जखीण) एका झाडाच्या आत वास्तव्य करणारी. वेशीच्या आत जाऊ न शकणारी वगैरे. अशाच प्रकारे ती रूप बदलते, हल्ला करण्याचा प्रकार पण तो च. मुळात हडळ या प्रकाराचं वर्णन सगळीकडे असं असावं म्हणूनही असं होत असेल. परंतु लेखक म्हणून काही प्रयत्न थोडेसे कमी पडले असं वाटतं. या कथेबद्दल बोलायचं असेल तर तुम्ही ज्या प्रकारे कथेची प्रस्तावना लिहिली ती तशी च ठेवून सुद्धा कथेतील हाडाळीवर काही कठोर उपाय केल्याचं दाखवायला हवं होतं (असं करण्याची काही सामाजिक कारणं आहेत). या कथेत समीर चा विश्वास बसतो की भुतं असतात आणि तिथेच कथा संपते. Anticlimactic झालंय ते थोडंसं. भुताचं अंधारातील अस्तित्व हे असतंच असा तुम्ही मांडलेला विचार हा कथा लिहिण्यासाठी खरंच रंजक आहे. परंतु लिखाण म्हणाल्यावर काहीतरी नवीन जे एक कथेत असावं ते मला काही दिसलं नाही. काही वाईट बोललो असल्यास क्षमस्व.
सारंग
समस्या नोंदवा
सुपरफॅन
ज्या लेखकांना हा बॅज मिळाला आहे, ते सब्सक्रिप्शन योजनेमध्ये सहभागी होऊ शकतात
या App वरील बऱ्याच कथा सारख्या आहेत. त्यात ही पण कथा आहे. हडळ (यालाच कुणी लेखक फक्त "ती" म्हणतो, कुणी जखीण) एका झाडाच्या आत वास्तव्य करणारी. वेशीच्या आत जाऊ न शकणारी वगैरे. अशाच प्रकारे ती रूप बदलते, हल्ला करण्याचा प्रकार पण तो च. मुळात हडळ या प्रकाराचं वर्णन सगळीकडे असं असावं म्हणूनही असं होत असेल. परंतु लेखक म्हणून काही प्रयत्न थोडेसे कमी पडले असं वाटतं. या कथेबद्दल बोलायचं असेल तर तुम्ही ज्या प्रकारे कथेची प्रस्तावना लिहिली ती तशी च ठेवून सुद्धा कथेतील हाडाळीवर काही कठोर उपाय केल्याचं दाखवायला हवं होतं (असं करण्याची काही सामाजिक कारणं आहेत). या कथेत समीर चा विश्वास बसतो की भुतं असतात आणि तिथेच कथा संपते. Anticlimactic झालंय ते थोडंसं. भुताचं अंधारातील अस्तित्व हे असतंच असा तुम्ही मांडलेला विचार हा कथा लिहिण्यासाठी खरंच रंजक आहे. परंतु लिखाण म्हणाल्यावर काहीतरी नवीन जे एक कथेत असावं ते मला काही दिसलं नाही. काही वाईट बोललो असल्यास क्षमस्व.
सारंग
समस्या नोंदवा
सुपरफॅन
ज्या लेखकांना हा बॅज मिळाला आहे, ते सब्सक्रिप्शन योजनेमध्ये सहभागी होऊ शकतात
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा