
प्रतिलिपिकाल आदित्यला भेटून आल्यापासून संयुक्ता खूप बैचेन होती.गेल्या काही दिवसांपासून तिच्या वागण्यात खूप बदल झाला होता,रोज संध्याकाळी ती अशीच भावनांच्या हिंदोळ्यावर झुलत बसायची,नकळत कसली तरी वाट बघत आपल्याच विचारात दंग रहात असे,फोनची रिंग वाजली तरी तिच्या काळजाची धडधड वाढत असे, हा आदित्यचा तर फोन नसेल ना या विचाराने ती कावरीबावरी होत असे, आदित्य भेटल्यावर त्याच्याशी कसं वागायचं, काय बोलायचं याची अनेकदा उजळणी करूनही आदित्य समोर येताक्षणी ती सारं काही विसरून जात असे.त्यावेळी तिचे शब्द जणू तिच्याशी मौन...
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा