pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

चांगुलपणाची परिक्षा

3.9
6568

<p style="text-align: justify; ">समाजात बरेच जण चांगुलपणाचा दिखावा करतात. वर वर चांगले वागतात पण वेळ &nbsp;आली की आपलं अंग झटकतात. खर्&zwj;या चांगुलपणाची परिक्षा कठिण प्रसंगीच होते.तो पर्यंत सगळे ...

त्वरित वाचा
लेखकांविषयी
author
जयराज पाटील

मनात विचारांचे वारे वाहु लागले की ते हातामार्फत कागदावर उतरतात.त्यातुनच साहित्य निर्मिती होते.प्रत्येकजण विचार करतो,प्रत्येकात एक साहित्यकार दडलेला असतो.पण जे या विचारांचे जतन करतात,त्यांना कागदावर उतरवुन एक अस्तित्व प्रदान करतात तसेच हे विचार दुसर्&zwj;यांसोबत वाटतात तेच साहित्यकार होतात.आपले साहित्य दुसर्&zwj;यांसोबत वाटणे हा एकच साहित्य जतनाचा खरा उपाय आहे.यामुळेच आज संत तुकाराम तसेच बहिणाबाई यांच्या गाथा अजरामर आहेत.

टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    govind Patil
    25 मे 2021
    संयम हा एक दागिना असतो.हेच या कथेतून अधोरेखित झाले सर
  • author
    rajkumar rrm
    02 फेब्रुवारी 2021
    फारच सुंदर विचार मांडले आहेत.
  • author
    Amita Karmarkar
    25 एप्रिल 2021
    chan bodha katha ahe
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    govind Patil
    25 मे 2021
    संयम हा एक दागिना असतो.हेच या कथेतून अधोरेखित झाले सर
  • author
    rajkumar rrm
    02 फेब्रुवारी 2021
    फारच सुंदर विचार मांडले आहेत.
  • author
    Amita Karmarkar
    25 एप्रिल 2021
    chan bodha katha ahe