pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

चेकमेट...... !! (पूर्ण कथा )

4.6
45338

"कसा आहेस ? " inspector अभिषेकने तुरुंगात येत म्हटलं. " ठीक आहे... तुमचीच कृपा... " सागर उभा राहत म्हणाला. सागर तुरुंगात कैदी म्हणून होता. inspector अभिषेक आज पुन्हा चौकशी साठी आला होता, आज काहीतरी ...

त्वरित वाचा
लेखकांविषयी
author
विनित धनावडे

नमस्कार .मी विनीत धनावडे.मुंबई चा.लहानपणापासून मला विचार करायला फार आवडते ..मग तो कसलाही विचार असु दे..त्याचबरोबर खूप अनुभवही आले ..काही चांगले तर काही वाईट .त्यातूनच मग मी माझे एक जग तयार केले ..आणि त्याच जगात मला राहायला आवडते ..तुम्हाला पण आवडेल ..माझा बद्दल जास्त असे काही नाही सांगण्यासारखे .या मध्ये माझ्या कविता ,माझे लेख मी सादर करणार आहे. काही चुकले तर नक्की सांगा .मला आवडेल ते.(आणखी एक मला पाऊस खूप खूप आवडतो . जर तुम्हाला या blog मध्ये जास्त पाऊसच दिसला तर जरा मला समजून घ्या ) E-mail ID : [email protected] Blog : http://vinitdhanawade.blogspot.in/ Facebook : https://www.facebook.com/vdhanawade Instagram : https://instagram.com/@vinitdhanawade__official

टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    sayali
    16 ആഗസ്റ്റ്‌ 2019
    अप्रतिम कथा ....अप्रतिम लिखाण .....कथा वाचताना कुठेच कंटाळा आला नाही..उलट उत्सुकता आणखी वाढत होती...मुद्देसूद मांडणी कुठेच confusion झालं नाही..clear cut story.. ..बुद्धिबळाची उत्कृष्ट कल्पना आणि त्यानुसार रंगवलेली पात्र सुद्धा अगदी भारी..यावरून तुम्ही किती विचार करून लिखाण करता हे समजून येते...मनात खूप आहे या कथेबद्दल पण शब्दात मांडता येत नाही आहे....माझा वाचनातील एक कायम लक्षात राहणारी कथा...
  • author
    अमित जामकर
    09 ആഗസ്റ്റ്‌ 2019
    1. सहा पैकी पाच गुन्हेगारांना पकडून सुद्धा एवढे खून झाले हे पटत नाही आणि त्या सागर कडून माहिती काढून घेतांना थर्ड डिग्रीचा वापर करायला पोलीस, अभि, महेश विसरले वाटतं कारण शेवटी अभिने सागरला एक कानाखाली मारली तर तो लगेच घाबरला मग जर थर्ड डिग्री वापरली असती तर त्याने आधीच सर्व सांगितलं असतं. 2. काल्पनिक कथा लिहितांनी ती जुळून आली पाहिजे(पटली पाहिजे) उगीच ओढून ताणून रंगवली तर मजा येत नाही हे या कथेत प्रकर्षाने जाणवलं. 3. शेवटी शेवटी कथा व्यवस्थित लिहिल्या गेली नाही कारण कथा समजण्यास जरा कठीण गेल, बहुतेक मोठी कथा लिहिल्यावर अस होत असावं. बाकी चेस ह्या खेळावर आधारित ही कथा ठीक आहे.
  • author
    Prashant Rege
    30 ഒക്റ്റോബര്‍ 2018
    लेखकाने संपूर्ण पणे बुध्दीबळ खेळाचा वापर कथानक पुढे सरकवण्यासाठी केला आहे पण वाचताना त्याला basic rules तरी माहीत आहेत का याची शंका वाटते. बुध्दीबळात वजीर सर्वात श्रेष्ठ असला तरी तो मारला गेला तर डाव संपत नाही. कित्येकदा दोन्ही खेळाडू डावाच्या सुरवातीलाच वजीरावजीरी करून डाव लवकर संपवण्याचा प्रयत्न करतात. मोठे मोठे ग्रॅण्डमास्टर वजीराचा बळी देऊन राजावर मात करतात. या कथेतील पोलीस फक्त वाट बघत रहातात, पुढला खून कोणाचा होणार याची. इथे लेखकाने सगळ्या व्यक्तिरेखांना संदेश च्या हातात सूत्र असलेल्या कठपुतळी सारखं नाचवलं आहे.
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    sayali
    16 ആഗസ്റ്റ്‌ 2019
    अप्रतिम कथा ....अप्रतिम लिखाण .....कथा वाचताना कुठेच कंटाळा आला नाही..उलट उत्सुकता आणखी वाढत होती...मुद्देसूद मांडणी कुठेच confusion झालं नाही..clear cut story.. ..बुद्धिबळाची उत्कृष्ट कल्पना आणि त्यानुसार रंगवलेली पात्र सुद्धा अगदी भारी..यावरून तुम्ही किती विचार करून लिखाण करता हे समजून येते...मनात खूप आहे या कथेबद्दल पण शब्दात मांडता येत नाही आहे....माझा वाचनातील एक कायम लक्षात राहणारी कथा...
  • author
    अमित जामकर
    09 ആഗസ്റ്റ്‌ 2019
    1. सहा पैकी पाच गुन्हेगारांना पकडून सुद्धा एवढे खून झाले हे पटत नाही आणि त्या सागर कडून माहिती काढून घेतांना थर्ड डिग्रीचा वापर करायला पोलीस, अभि, महेश विसरले वाटतं कारण शेवटी अभिने सागरला एक कानाखाली मारली तर तो लगेच घाबरला मग जर थर्ड डिग्री वापरली असती तर त्याने आधीच सर्व सांगितलं असतं. 2. काल्पनिक कथा लिहितांनी ती जुळून आली पाहिजे(पटली पाहिजे) उगीच ओढून ताणून रंगवली तर मजा येत नाही हे या कथेत प्रकर्षाने जाणवलं. 3. शेवटी शेवटी कथा व्यवस्थित लिहिल्या गेली नाही कारण कथा समजण्यास जरा कठीण गेल, बहुतेक मोठी कथा लिहिल्यावर अस होत असावं. बाकी चेस ह्या खेळावर आधारित ही कथा ठीक आहे.
  • author
    Prashant Rege
    30 ഒക്റ്റോബര്‍ 2018
    लेखकाने संपूर्ण पणे बुध्दीबळ खेळाचा वापर कथानक पुढे सरकवण्यासाठी केला आहे पण वाचताना त्याला basic rules तरी माहीत आहेत का याची शंका वाटते. बुध्दीबळात वजीर सर्वात श्रेष्ठ असला तरी तो मारला गेला तर डाव संपत नाही. कित्येकदा दोन्ही खेळाडू डावाच्या सुरवातीलाच वजीरावजीरी करून डाव लवकर संपवण्याचा प्रयत्न करतात. मोठे मोठे ग्रॅण्डमास्टर वजीराचा बळी देऊन राजावर मात करतात. या कथेतील पोलीस फक्त वाट बघत रहातात, पुढला खून कोणाचा होणार याची. इथे लेखकाने सगळ्या व्यक्तिरेखांना संदेश च्या हातात सूत्र असलेल्या कठपुतळी सारखं नाचवलं आहे.