pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

चूक

4.3
27463

घामाने डबडबलेला चेहरा खिश्यातील रुमालाने पुसून राम रावांनी समीरने दिलेला पाण्याचा तांब्या घटा घटा पोटात रिता केला. डोक्यावरची टोपी शेजारील टेबलावर ठेवुन प्रवासाने थकलेले शरिर कॉटवर टेकले. समीर...

त्वरित वाचा
लेखकांविषयी
author
ABHIJIT CHOTHE VLOGS

नाव- अभिजित मोहन चोथे शिक्षण- बी.ए( इतिहास), आय.टी.आय. कथा वाचनाची पहिल्यापासुन आवड. ग्रामीण कथा खुप आवडतात कारण मी ग्रामीण भागातला आहे. आण्णाभाऊ साठेंचे लेखन आवडते. मी कधी जास्त लिहले नाही पण चांगले काहीतरी लिहावे हि मनापासुन इच्छा आहे,म्हणुनच या कथा लिहल्यात. कृपया तुम्ही माझ्या कथांबद्दल तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया असतील त्या द्याव्यात जेणेकरुन मला प्राेत्साहन मिळेल तसेच लेखनात आवश्यक त्या सुधारणा करता येतील. माझा u tube चॅनल ही आहे. नक्की त्याला एकदा भेट द्या. लिंक खाली दिली आहे. https://www.youtube.com/channel/UCnWlf-obK9AlgC6Frg2MBvQ

टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    Ravindra Choudhari
    15 August 2018
    खरं आहे, एक वेळ तरी आईवडिलांना विश्वासात घ्यावे. निदान खाली मान घालायची वेळ येणार नाही
  • author
    15 August 2018
    आताच्या मुलामुलींना फक्त स्वतःच्या विचारांपुढे आईबाबांच्या मान अपमानाचे काही सोयरे सुतक नाही अगोदर निर्णय घेतला जातो आणि मग तो आपल्या पालकांना सांगितला जातो हे चुकीचे आहे कारण पुढे कितीही संकट आले तरी त्या संकटांना तोंड देण्यासाठी आपल्या पाठीशी आपले आईबाबच खंबीर उभे राहतील ह्याचा मुलांना विसर पडला आहे ही गोष्ट आताच्या पिढीला साजेशी आहे👌👍
  • author
    विशाल जाधव "स्व"
    10 April 2018
    छान संदेश दिलाय आपण.....मोठी माणसं नेहमीच चूकीचा विचार करणारी नसतात‌....रामभाऊंची विचारसरणी श्रेष्ठ ठरली....
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    Ravindra Choudhari
    15 August 2018
    खरं आहे, एक वेळ तरी आईवडिलांना विश्वासात घ्यावे. निदान खाली मान घालायची वेळ येणार नाही
  • author
    15 August 2018
    आताच्या मुलामुलींना फक्त स्वतःच्या विचारांपुढे आईबाबांच्या मान अपमानाचे काही सोयरे सुतक नाही अगोदर निर्णय घेतला जातो आणि मग तो आपल्या पालकांना सांगितला जातो हे चुकीचे आहे कारण पुढे कितीही संकट आले तरी त्या संकटांना तोंड देण्यासाठी आपल्या पाठीशी आपले आईबाबच खंबीर उभे राहतील ह्याचा मुलांना विसर पडला आहे ही गोष्ट आताच्या पिढीला साजेशी आहे👌👍
  • author
    विशाल जाधव "स्व"
    10 April 2018
    छान संदेश दिलाय आपण.....मोठी माणसं नेहमीच चूकीचा विचार करणारी नसतात‌....रामभाऊंची विचारसरणी श्रेष्ठ ठरली....