pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

दोष कोणाचा...

4.2
18813

दोष कोणाचा...... घड्याळात सकाळचे ६ वाजले तसा अलार्म वाजला अन सुवर्णाला जाग आली, आज तिला कॉलेजला लवकर जायचे होते. विशेष म्हणजे आज कॉलेज मधे वार्षिक स्नेहसंमेलन होते आणि कालच ती आणि तिच्या मैत्रिणीनी...

त्वरित वाचा
लेखकांविषयी
author
प्रणिता अडसुळ
टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    Sucheeta Vaidya
    28 ऑगस्ट 2018
    आपल्या मुलांना आपणचं नाही समजून घेतलं तर हया जगात त्यांना छळणारया श्वापदांना कमी नाही.आपले अनुभव आणि मुलांची आवड याची सांगड घालता आली पाहिजे.
  • author
    21 जुलै 2020
    आज मुलींच्या मनाचा विचारच केला जात नाही आणि त्यामुळेच अर्धे गुन्हे घडतात... हुंडा बळी, घरगुती हिंसाचार सारख्या घटना.... (सगळेच पुरुष सारखे असतात असे मला इथे म्हणायचे नाही) पण जर का मुलगा चांगला नाही हे माहीत असून फक्त स्वतःची लाज झाकली जाईल या एका कारणाने मुलीच्या इच्छा विषयी विचारच केला जात नाही..... परिस्थिती काही ठिकाणी तर इतकी बिकट त्यांना प्रेमविवाह हा त्यांच्या "आत्मसन्मान" ठेचून टाकणारा विषय वाटतो व स्वतःच्या मुलांच्या जीवावर उठणारे बाप देखील कमी नाहीत.... तिकडे मग मुलीचं लग्न कुणा दुसऱ्याशी लाऊन देतात आणि मुलगी जुळवून ही घेत असते नंतर मात्र नवरा चांगला वागत नाही मग गुन्हेगारीला तोंड फुटायला सुरवात होते...... कितीही आंतरजातीय विवाह यावर राष्ट्रीय पातळीवर बोलल्या गेले तरी आज जर एका उच्च पदस्थ व्यक्तीच्या मुलीने जर का त्याच्यापेक्षा कमी प्रतीच्या माणसाशी संबंध जोडू पहाले तर मात्र त्याला ते खपत नसतं.... म्हणून भारतात तरी अजून हा एक कीळ लागलेला विचारप्रवाह आहेच अस म्हणणं वावग ठरणार नाही....☝️✍️
  • author
    Vrushali Mundaye
    23 मार्च 2017
    दोष पालकांचा आहे. मुलगा कसा आहे हे माहित असूनही तीचा विवाह केला.
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    Sucheeta Vaidya
    28 ऑगस्ट 2018
    आपल्या मुलांना आपणचं नाही समजून घेतलं तर हया जगात त्यांना छळणारया श्वापदांना कमी नाही.आपले अनुभव आणि मुलांची आवड याची सांगड घालता आली पाहिजे.
  • author
    21 जुलै 2020
    आज मुलींच्या मनाचा विचारच केला जात नाही आणि त्यामुळेच अर्धे गुन्हे घडतात... हुंडा बळी, घरगुती हिंसाचार सारख्या घटना.... (सगळेच पुरुष सारखे असतात असे मला इथे म्हणायचे नाही) पण जर का मुलगा चांगला नाही हे माहीत असून फक्त स्वतःची लाज झाकली जाईल या एका कारणाने मुलीच्या इच्छा विषयी विचारच केला जात नाही..... परिस्थिती काही ठिकाणी तर इतकी बिकट त्यांना प्रेमविवाह हा त्यांच्या "आत्मसन्मान" ठेचून टाकणारा विषय वाटतो व स्वतःच्या मुलांच्या जीवावर उठणारे बाप देखील कमी नाहीत.... तिकडे मग मुलीचं लग्न कुणा दुसऱ्याशी लाऊन देतात आणि मुलगी जुळवून ही घेत असते नंतर मात्र नवरा चांगला वागत नाही मग गुन्हेगारीला तोंड फुटायला सुरवात होते...... कितीही आंतरजातीय विवाह यावर राष्ट्रीय पातळीवर बोलल्या गेले तरी आज जर एका उच्च पदस्थ व्यक्तीच्या मुलीने जर का त्याच्यापेक्षा कमी प्रतीच्या माणसाशी संबंध जोडू पहाले तर मात्र त्याला ते खपत नसतं.... म्हणून भारतात तरी अजून हा एक कीळ लागलेला विचारप्रवाह आहेच अस म्हणणं वावग ठरणार नाही....☝️✍️
  • author
    Vrushali Mundaye
    23 मार्च 2017
    दोष पालकांचा आहे. मुलगा कसा आहे हे माहित असूनही तीचा विवाह केला.