pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

गाभाऱ्यातील स्त्री..!!

4.5
862

वर्षानुवर्षे स्त्रियांसाठी चालत आलेल्या अनिष्ट रूढी परंपरा ह्या नव्या पिढीला त्रासदायक आहेत आणि ह्या अनिष्ट रूढी लवकरात लवकर नाहीश्या झाल्या पाहिजेत..अश्याच एका अनिष्ट प्रथेवर प्रकाश टाकणारा माझा ...

त्वरित वाचा
लेखकांविषयी
author
सुशिल पाडावे

मी लेखक किंव्हा कवी नसून..फक्त माझ्या मनातले काही शब्द लिखाणाच्या स्वरूपात आपल्यापर्यंत पोहचवण्याचा एक सामान्य प्रयत्न.. मी विरंगुळा म्हणून लिहत असलो तरी लिहताना एखाद्या सामाजिक विषयांवर लिहायला मला आवडतं.. माझा जन्म कोकणातला असल्या मुळे निसर्ग, नद्या ,समुद्र अश्या गोष्टींचं वर्णन आणि लिखाण करायला आवडतं.. तरी माझे विषय,लेख,कथा,कविता तुम्हाला आवडले असल्यास मेल किंव्हा कंमेंट करून नक्की कळवा. sushilpadave1004@gmail.com

टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    सायली पाटील
    01 नोव्हेंबर 2018
    मासिक धर्मातून दर्शन घेतलं तर कोणतंही आकत्रित घडत नाही. याचा अनुभव मला आहे. मी स्वतः या गोष्टी अज्जीबात पाळत नाही. उलट माझं असं स्पष्ट मत आहे देवानेच प्रत्येक स्त्री ला नवीन जिवाची निर्मिती करायला ही सुंदर गोष्ट दिली आहे. त्या गोष्टीचा आणि बाकी गोष्टींचा एकमेकांशी काही संबंध नाही. प्रत्येकाने आपल्या पासून सुरवात करणे गरजेचे.
  • author
    Anjali Marathe
    25 एप्रिल 2019
    छान मांडलंय. पण आपल्या शरीरात जसे पाच वायु असतात तसा स्त्रीच्या शरीरात मुलाधार चक्राच्या जागी प्रसुती वायु असतो व तो या दिवसात अधोमुखी म्हणजे जमिनीकडे जाणारा असतो. आपली मंदिरे ही जिथे प्रचंड उर्जा असते तिथे बांधली जातात. मंदिरातील उर्जा आपल्यातील उर्जेला वर खेचत असते. या दोन विरोधी प्रक्रियेतुन स्त्रीच्या गर्भाशयाला नुकसान होण्याची शक्यता असते. म्हणुन या दिवसात मंदिरात जाऊ नये असं म्हणतात. यावर फेसबुकवर वैशाली देशपांडे ज्या रेकी मास्टर आहेत त्यांचा विस्त्रुत लेख आहे.
  • author
    01 नोव्हेंबर 2018
    पूर्वापार चालत आलेल्या या रूढीवर अतिशय उत्तम रित्या प्रकाश पाडलात. 👍
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    सायली पाटील
    01 नोव्हेंबर 2018
    मासिक धर्मातून दर्शन घेतलं तर कोणतंही आकत्रित घडत नाही. याचा अनुभव मला आहे. मी स्वतः या गोष्टी अज्जीबात पाळत नाही. उलट माझं असं स्पष्ट मत आहे देवानेच प्रत्येक स्त्री ला नवीन जिवाची निर्मिती करायला ही सुंदर गोष्ट दिली आहे. त्या गोष्टीचा आणि बाकी गोष्टींचा एकमेकांशी काही संबंध नाही. प्रत्येकाने आपल्या पासून सुरवात करणे गरजेचे.
  • author
    Anjali Marathe
    25 एप्रिल 2019
    छान मांडलंय. पण आपल्या शरीरात जसे पाच वायु असतात तसा स्त्रीच्या शरीरात मुलाधार चक्राच्या जागी प्रसुती वायु असतो व तो या दिवसात अधोमुखी म्हणजे जमिनीकडे जाणारा असतो. आपली मंदिरे ही जिथे प्रचंड उर्जा असते तिथे बांधली जातात. मंदिरातील उर्जा आपल्यातील उर्जेला वर खेचत असते. या दोन विरोधी प्रक्रियेतुन स्त्रीच्या गर्भाशयाला नुकसान होण्याची शक्यता असते. म्हणुन या दिवसात मंदिरात जाऊ नये असं म्हणतात. यावर फेसबुकवर वैशाली देशपांडे ज्या रेकी मास्टर आहेत त्यांचा विस्त्रुत लेख आहे.
  • author
    01 नोव्हेंबर 2018
    पूर्वापार चालत आलेल्या या रूढीवर अतिशय उत्तम रित्या प्रकाश पाडलात. 👍