
प्रतिलिपित्याचं प्रेम .. हो फक्त प्रेम. त्या प्रेमाच्या विश्वासावर तिने घर सोडलं आई बाप सोडले .त्याने लग्न केलं आणि तो विश्वास सार्थकी लावला. संसार , मुलं यात ती रमली . या काळात मध्ये कोणीच आलं नव्हतं त्या दोघांच्या पण नंतर काही वर्षांनी तो आलाच त्यांच्या मध्ये ... 'घराचा प्रश्न ' तो फायनान्स कंपनीत कामाला .मोठे मोठे आकडेमोड करण्यात तरबेज .पण ते आकडे त्याच्या खात्यावर जमा होतं नव्हते.तसा तो आपलं काम भलं आणि आपण भलं यातला .सरळमार्गी तिला बोलायचा तू आणि मूल तुम्ही माझी खरी संपत्ती .तिचा जीव त्या वाक्याने ...
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा