दु:ख विसरायला, कारण लागते. तसेच छंद जपायला ही
कारण लागते. मी काही लेखिका नाही, मनात आले कि लिहीत जाते, तुम्हाला आवडते कि नाही माहित नाही, पण जे मनात आले ते मी आपल्या लेखनात उतरवत असते..... लिखाणाची आणि वाचण्याची सवय असल्यामुळे मी प्रतिलिपीवर हक्क्याने आपले मत आणि भावना मांडते...........
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा