“वेदा हळू ना ग पडलीस तर…??” “काही नाही होत ग आजी मला सांग ताई कुठेय…????” “ती तुझ्या खोलीत आहे…” “ ओके.. बाय गुड नाईट…” “ जास्त वेळ जागू नका ग.. लक्षात असूदेत परवा ला हळदी आहेत ताईच्या….” ...
अजुन भारती समाज इतका प्रगत नाही झाला. मोकळेपणान आईवडीलांशी बोलणे. मी कुणावर तरी प्रेम करतोय/करतेय अस.सांगु नाही शकत. अजुनही तो सनातनी विचारा खाली दबून गेला आहे.
त्यातल्यात्यात पर धर्मी किंवा आंतरजातीय प्रेम विवाह होणे म्हणजे क्रांती घडल्यासारखे.अजुन ही आपल्या देशात जातीच्या व धर्माच्या नावाने दंगली होतात . लग्ने तर खुप दुरची गोष्ट.
काही प्रमाणात प्रेम विवाह सुरू झालेत .पळुन जाऊन लग्न करुन घराला बट्टा लागण्यापेक्षा करून दिलेले बरे हा त्यामागचा मुख्यभाग. पण
येथुन पुढे धर्म आणि जाती पातीच्या भिंती गळुन पडतील एव्हढ मात्र नक्की.हे घडायलाच हवं.
समस्या नोंदवा
सुपरफॅन
ज्या लेखकांना हा बॅज मिळाला आहे, ते सब्सक्रिप्शन योजनेमध्ये सहभागी होऊ शकतात
अजुन भारती समाज इतका प्रगत नाही झाला. मोकळेपणान आईवडीलांशी बोलणे. मी कुणावर तरी प्रेम करतोय/करतेय अस.सांगु नाही शकत. अजुनही तो सनातनी विचारा खाली दबून गेला आहे.
त्यातल्यात्यात पर धर्मी किंवा आंतरजातीय प्रेम विवाह होणे म्हणजे क्रांती घडल्यासारखे.अजुन ही आपल्या देशात जातीच्या व धर्माच्या नावाने दंगली होतात . लग्ने तर खुप दुरची गोष्ट.
काही प्रमाणात प्रेम विवाह सुरू झालेत .पळुन जाऊन लग्न करुन घराला बट्टा लागण्यापेक्षा करून दिलेले बरे हा त्यामागचा मुख्यभाग. पण
येथुन पुढे धर्म आणि जाती पातीच्या भिंती गळुन पडतील एव्हढ मात्र नक्की.हे घडायलाच हवं.
समस्या नोंदवा
सुपरफॅन
ज्या लेखकांना हा बॅज मिळाला आहे, ते सब्सक्रिप्शन योजनेमध्ये सहभागी होऊ शकतात
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा