pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

ही वाट दूर जाते

4.3
17232

गिरिजा कामाच्या व्यापात अगदी गुंतून गेली होती. डेडलाईन जवळ असल्यामुळे कामाचा ताण वाढलेला होता. एक असाईनमेंट कम्प्लीट करायची होती. त्याच्याच मागे लागली होती. तेवढ्यात तिचा मोबाईल वाजला. आता कामाच्या...

त्वरित वाचा
लेखकांविषयी
author
मीनाक्षी सुतार
टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    21 ऑगस्ट 2018
    chan
  • author
    मयुरेश उत्पात
    07 डिसेंबर 2019
    अप्रतिम कथा आहे, पण शेवटी "सगळी मुलं सारखीच" हे लेबल चुकीचं वाटतं. प्रायॉरिटीज्, स्वप्नं प्रत्येकालाच असतात. प्रत्येकासाठी त्या गोष्टी तेवढ्याच महत्वाच्या असतात. एखादं स्वप्न आपण उराशी बाळगलेलं असलं आणि काही कारणानं त्याला तिलांजली द्यावी लागली तर फार वाईट वाटतं, फार घुसमटायला होतं. मग अशा वेळी एखाद्या मुलानं आपली भावी बायको आपल्या स्वप्नाला साथ देऊ शकेल का हे लग्नाआधी पारखून पाहिलं आणि तो मुद्दा महत्वाचा ठेवला तर त्यात चुकलं ते काय? आता या ठिकाणी नितीनचं चुकलं असं, की स्वप्न पाहताना, गिरीजाला त्यात सामावून घेताना तिचीही काही इच्छा असू शकते, स्वप्न असू शकतं हा विचारच त्यानं केला नाही. तिला गृहीत धरण्याची मोठी चूक त्यानं केली. तिचं एखादं स्वप्न सोडायला लावून तिची अशीच घुसमट करणं योग्य आहे का हा विचार करायला हवा होता.
  • author
    anjel
    27 जुन 2019
    प्रेमात पडताना विचार केला जातच नाही पण आंधळेपणाने निर्णय घेऊ नये नंतर ठेच लागण्यापेक्षा आधी सावरलेलं बर असत सुंदर लिखाण
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    21 ऑगस्ट 2018
    chan
  • author
    मयुरेश उत्पात
    07 डिसेंबर 2019
    अप्रतिम कथा आहे, पण शेवटी "सगळी मुलं सारखीच" हे लेबल चुकीचं वाटतं. प्रायॉरिटीज्, स्वप्नं प्रत्येकालाच असतात. प्रत्येकासाठी त्या गोष्टी तेवढ्याच महत्वाच्या असतात. एखादं स्वप्न आपण उराशी बाळगलेलं असलं आणि काही कारणानं त्याला तिलांजली द्यावी लागली तर फार वाईट वाटतं, फार घुसमटायला होतं. मग अशा वेळी एखाद्या मुलानं आपली भावी बायको आपल्या स्वप्नाला साथ देऊ शकेल का हे लग्नाआधी पारखून पाहिलं आणि तो मुद्दा महत्वाचा ठेवला तर त्यात चुकलं ते काय? आता या ठिकाणी नितीनचं चुकलं असं, की स्वप्न पाहताना, गिरीजाला त्यात सामावून घेताना तिचीही काही इच्छा असू शकते, स्वप्न असू शकतं हा विचारच त्यानं केला नाही. तिला गृहीत धरण्याची मोठी चूक त्यानं केली. तिचं एखादं स्वप्न सोडायला लावून तिची अशीच घुसमट करणं योग्य आहे का हा विचार करायला हवा होता.
  • author
    anjel
    27 जुन 2019
    प्रेमात पडताना विचार केला जातच नाही पण आंधळेपणाने निर्णय घेऊ नये नंतर ठेच लागण्यापेक्षा आधी सावरलेलं बर असत सुंदर लिखाण