माझ्या भिंतीवर माझा एक मित्र आहे. चार पाच दिवसा पूर्वी असंच बोलणं चाललेलं. बोलता बोलता तो आज नाराज आहे असे बोलल्याने मीच त्याला विचारले... अरे काय झाले.. तर त्याने कोणीतरी त्याच्याशी इनबॉक्स मधे ...
अप्रतिम लेखन .जो पर्यंत जातीच्या भिंती तुटत नाही तोपर्यंत आम्ही भारतीय आहोत आणि भाऊ बहीण आहोत हे कसे काय म्हणू शकतो? आजही समाजामध्ये जातीच्या भिंती आड येतच आहेत.असे म्हटले जाते की ,जात जात नाही ती जात आणि ही जात वर्षान वर्षी अगदी प्राचीन काळा पासून आहे .एकवेळ धर्म बदलता येतो पण जात नाही .एका धर्मातून दुसऱ्या धर्मात जाता येईल पण जाती मधून कसे जाता येईल ?मराठा महार बनू शकत नाही आणि ब्राह्मण मराठा बनू शकत.एक वेळ स्त्री चा पुरुष होईल आणि पुरुषाचा स्त्री पण जात नाही बदलू शकत.येथे लेखकाने फार सुंदर लिहिले आहे .जर तो मुलगा महार सोडून इतर समाजा चा असता तर ..म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब म्हणाले होते की ,हिंदू धर्मामध्ये सीडी नाही जेथे तुम्ही जन्म घेतला आहात तिथेच रहायचे.वरच्या मजल्यावर असलेले व्यक्ति खालच्या मजल्यावर येवू शकत नाही आणि कितीही कर्तुत्वान असलेले व्यक्ति वरच्या मजल्यावर अर्थात वरच्या मजल्यावर येवू शकत नाही .लेखकाचे आभार मानतो की त्यानी वास्तव मांडले आणि समाजाची खरी परिस्तिथि मांडली.
समस्या नोंदवा
सुपरफॅन
ज्या लेखकांना हा बॅज मिळाला आहे, ते सब्सक्रिप्शन योजनेमध्ये सहभागी होऊ शकतात
ही भिंत अभेद्य किल्ला आहे.
अशी कशी तुटेल?
ती कधीच तुटणार नाही, कारण ती सर्वांनाच हवीहवीशी वाटते.
जातींवर आधारित आरक्षण ही सगळ्यात मोठी चूक केली आहे राज्यकर्त्यांनी.
गरीबी सगळ्या जातींत आहे. तिला जात नसते.
आम्ही महार मांग ढोर समाजातले नाही.
तरी गरिबीमुळे आमचे हाल त्यांच्यापेक्षाही खूप मोठे झाले.
मागासलेपणा केवळ जातींवर आधारित नसतो....
हेच वास्तव आहे.
- आत्माराम बोराटे.
फलटण.
समस्या नोंदवा
सुपरफॅन
ज्या लेखकांना हा बॅज मिळाला आहे, ते सब्सक्रिप्शन योजनेमध्ये सहभागी होऊ शकतात
अप्रतिम लेखन .जो पर्यंत जातीच्या भिंती तुटत नाही तोपर्यंत आम्ही भारतीय आहोत आणि भाऊ बहीण आहोत हे कसे काय म्हणू शकतो? आजही समाजामध्ये जातीच्या भिंती आड येतच आहेत.असे म्हटले जाते की ,जात जात नाही ती जात आणि ही जात वर्षान वर्षी अगदी प्राचीन काळा पासून आहे .एकवेळ धर्म बदलता येतो पण जात नाही .एका धर्मातून दुसऱ्या धर्मात जाता येईल पण जाती मधून कसे जाता येईल ?मराठा महार बनू शकत नाही आणि ब्राह्मण मराठा बनू शकत.एक वेळ स्त्री चा पुरुष होईल आणि पुरुषाचा स्त्री पण जात नाही बदलू शकत.येथे लेखकाने फार सुंदर लिहिले आहे .जर तो मुलगा महार सोडून इतर समाजा चा असता तर ..म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब म्हणाले होते की ,हिंदू धर्मामध्ये सीडी नाही जेथे तुम्ही जन्म घेतला आहात तिथेच रहायचे.वरच्या मजल्यावर असलेले व्यक्ति खालच्या मजल्यावर येवू शकत नाही आणि कितीही कर्तुत्वान असलेले व्यक्ति वरच्या मजल्यावर अर्थात वरच्या मजल्यावर येवू शकत नाही .लेखकाचे आभार मानतो की त्यानी वास्तव मांडले आणि समाजाची खरी परिस्तिथि मांडली.
समस्या नोंदवा
सुपरफॅन
ज्या लेखकांना हा बॅज मिळाला आहे, ते सब्सक्रिप्शन योजनेमध्ये सहभागी होऊ शकतात
ही भिंत अभेद्य किल्ला आहे.
अशी कशी तुटेल?
ती कधीच तुटणार नाही, कारण ती सर्वांनाच हवीहवीशी वाटते.
जातींवर आधारित आरक्षण ही सगळ्यात मोठी चूक केली आहे राज्यकर्त्यांनी.
गरीबी सगळ्या जातींत आहे. तिला जात नसते.
आम्ही महार मांग ढोर समाजातले नाही.
तरी गरिबीमुळे आमचे हाल त्यांच्यापेक्षाही खूप मोठे झाले.
मागासलेपणा केवळ जातींवर आधारित नसतो....
हेच वास्तव आहे.
- आत्माराम बोराटे.
फलटण.
समस्या नोंदवा
सुपरफॅन
ज्या लेखकांना हा बॅज मिळाला आहे, ते सब्सक्रिप्शन योजनेमध्ये सहभागी होऊ शकतात
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा