pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

काय गुन्हा

4.2
9684

सकाळी पेपर उघडला आणि बातमी वर नजर गेली. १९९३ च्या.साखळी बॉम्ब स्पोट मध्ये सहभागी असलेल्या एका गुन्हेगारास फाशी देण्याची तारीख जाहीर झाली त्याची ती बातमी होती. याला फाशी देवून का गेलेले जीव परत येणार ...

त्वरित वाचा
लेखकांविषयी
author
आशा नवले

आशा नवले जन्म दिनांक - २/२/७१ जन्म ठिकाण - नाशिक जिल्ह्यात मूळ गाव - वावी ता .सिन्नर जि -नाशिक नोकरी - गृहिणी आहे . सध्याचे वास्तव्य - मुंबई वाचनाची आवड ,निसर्गात जास्त रमते ,बोलालायला आवडते त्या पेक्षा जास्त एकटे राहणे आवडते . लिखाण करते ,स्वताचा ब्लॉग आहे .मावळतीचे रंग म्हणून.जे मनात येते ते लिहिते . असेच मनातले काही म्हणून . माणसाना समजून घेणे जास्त आवडते .आणि माणसे जोडायला आवडते.

टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    Soni Jadhav
    23 ऑगस्ट 2018
    खूपच छान विषय मांडला. टॉल्स्टॉय यांचे वाक्य आहे,युद्धाची खरी भयानकता माणसे मरतात ही नसून माणूस माणसाला मारायला तयार होतो ही आहे.
  • author
    Amruta
    28 एप्रिल 2020
    फाशी देऊन गेलेला माणूस परत येत नाही हे बरोबर आहे पण म्हणून शिक्षा रद्द करणं अत्यंत चूक आहे. एका गुन्हेगाराला करदात्यांच्या पैशांवर (पिडीत परिवारही यात सामील आहेत)आजन्म पोसणे हा त्याहून मोठा गुन्हा आहे. कदाचित क्रूर वाटेल पण अशा गुन्हेगाराला फाशीची शिक्षाच योग्य आहे.
  • author
    Vandana Arun Gaikwad
    28 एप्रिल 2020
    खर आहे जेव्हां नशीब परिक्षा घेत तेंव्हा होत्याच नव्हत होत हातात काहीच उरत नाही. फक्त दुःख मरण यातना. आठवणी खूप छान मांडली आहे व्य था.
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    Soni Jadhav
    23 ऑगस्ट 2018
    खूपच छान विषय मांडला. टॉल्स्टॉय यांचे वाक्य आहे,युद्धाची खरी भयानकता माणसे मरतात ही नसून माणूस माणसाला मारायला तयार होतो ही आहे.
  • author
    Amruta
    28 एप्रिल 2020
    फाशी देऊन गेलेला माणूस परत येत नाही हे बरोबर आहे पण म्हणून शिक्षा रद्द करणं अत्यंत चूक आहे. एका गुन्हेगाराला करदात्यांच्या पैशांवर (पिडीत परिवारही यात सामील आहेत)आजन्म पोसणे हा त्याहून मोठा गुन्हा आहे. कदाचित क्रूर वाटेल पण अशा गुन्हेगाराला फाशीची शिक्षाच योग्य आहे.
  • author
    Vandana Arun Gaikwad
    28 एप्रिल 2020
    खर आहे जेव्हां नशीब परिक्षा घेत तेंव्हा होत्याच नव्हत होत हातात काहीच उरत नाही. फक्त दुःख मरण यातना. आठवणी खूप छान मांडली आहे व्य था.