अंतरीच्या वेदनांना अंत आता नाही सुख दुःख व्यक्त केली सारी त्याचे करून पुरावे सादर केले जना सामोरी परिस्थिती चुकीची होती म्हणूनच कदाचित जुळवून आणली होती ती खोटी नाती ...
काय लिहावं स्वतः बद्दल लिहिणाऱ्या ने तर लिहून ठेवले आपण फक्त आपली भूमिका साकारावी
लिखाण करायला लेखक किंवा कवी नाही बस अनुभव आहे जो व्यक्त करावा वाटतो 🌹🌿🌿🌿🌿🍃🌱 एक हळूवार भावना जी ओळीत मंडाविसी वाटते.........🥀
मीनाक्षी
सारांश
काय लिहावं स्वतः बद्दल लिहिणाऱ्या ने तर लिहून ठेवले आपण फक्त आपली भूमिका साकारावी
लिखाण करायला लेखक किंवा कवी नाही बस अनुभव आहे जो व्यक्त करावा वाटतो 🌹🌿🌿🌿🌿🍃🌱 एक हळूवार भावना जी ओळीत मंडाविसी वाटते.........🥀
मीनाक्षी
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा