pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

माहेरवाशीण...लेक

5
21

नमस्कार..आज एका वेगळ्या नाजूक विषय वर लेख लिहित आहे.विषय नाजूक आहे सामाजिक कौटुंबिक आहे. मन लावून वाचा. लेख कविता लिहण्यात चांगलाच हातकंडा राहिला आहे असे सर्व जन म्हणतात.   आजचा विषय ...

त्वरित वाचा
लेखकांविषयी
author
Suraj कवी

तुझ्या उभारी श्वासात, आज एकरूप व्हायचय, फक्त क्षण भर का होई ना, तुझ्या मिठीत आज रहायचय, मस्तकावर ओठांचा स्पर्श करून,   बेधुंद तुला करायचय, तू अशी जवळ असताना, साऱ्या जगाला विसरायचय, तुझ्या केसांना स्पर्श करून, तुझ्या बटे शी खेळायचंय, हक्काने अस तुझ्या मांडीवर, मला शांत धुंद लोळायचंय, आज तुझ्याच बाहुपाशात, मला हरवून जायचय, तुझा आनंद द्विगुणित करायला, सखे तुझ्या स्वप्नात यायचय. 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    Prajakta
    07 जानेवारी 2024
    एकदम खर बोलले...वास्तव आहे हे..मी समाजात खूप ठिकाणी अस बघितलं आहे बघतेय...आई वडिलांनी लग्न लावून देताना नीट विचार करून मुलगा बघून मुलीचं लग्न लावावे.. तिला लग्नाआधी पूर्ण पणे शिक्षण द्यावे जेणेकरुन ती तिच्या पायावर उभं राहून स्वतःच अस्तित्व निर्माण करू शकेल...म्हणजे चुकून कधी जर लग्नानंतर सासरचे लोकं,नवरा चांगला नाही मिळाला तर तीला कोणाच्याही आश्रयाला राहून जगायची गरज निर्माण होणार नाही मग ते माहेर का असेना...कारण आईवडीलांच्या गती पण मुलगी ही चार दिवसांची पाहुनीच असते नंतर तीच तिच्या मुलांचं ओझंच व्हायला लागते..त्यामुळे मुलीला योग्य आणि पुरेसे शिक्षण द्या मग तिच्या लग्नाचा विचार करावा....
  • author
    Anila Kelkar
    07 जानेवारी 2024
    मला आपला लेख खूपच आवडला. तुम्ही बरोबर लिहिले आहे. म्हणूनच मुलीने शिकून आपल्या पायांवर उभे राहिले पाहिजे. केव्हा कुठली वेळ येईल सांगता येत नाही. काही मुली नौकरी करून पण आपला पैसा स्वतः कडे ठेवत नाहीत नवऱ्याला किंवा सासरी देतात. कुटुंबास मदत करावी पण कोणाचा हक्क त्यांच्या कमाई वर नसावा. स्वाभिमानाने जगावे.
  • author
    07 जानेवारी 2024
    उत्तम लेख.👍👍👍 असे दोन अनुभव माझ्या डोळ्या समोरचे. उपेक्षित आणि लाचार. एकाची तर मी स्वतः साक्षी. माझ्या समोर घडलेली. पण फरक इतकाच कि तिला त्रास सहन करावा लागला नाही. तिला समजून घेण्यात आले. अगदी लेखाच्या उद्देशाप्रमाणे. असच जर प्रत्येक माहेरवाशीण ला समजून घेतल तर फार बर होईल. पण लोकांची मानसिकता कधी बदलेल माहित नाही. पण लेखाद्वारे संदेश छान दिलाय. 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    Prajakta
    07 जानेवारी 2024
    एकदम खर बोलले...वास्तव आहे हे..मी समाजात खूप ठिकाणी अस बघितलं आहे बघतेय...आई वडिलांनी लग्न लावून देताना नीट विचार करून मुलगा बघून मुलीचं लग्न लावावे.. तिला लग्नाआधी पूर्ण पणे शिक्षण द्यावे जेणेकरुन ती तिच्या पायावर उभं राहून स्वतःच अस्तित्व निर्माण करू शकेल...म्हणजे चुकून कधी जर लग्नानंतर सासरचे लोकं,नवरा चांगला नाही मिळाला तर तीला कोणाच्याही आश्रयाला राहून जगायची गरज निर्माण होणार नाही मग ते माहेर का असेना...कारण आईवडीलांच्या गती पण मुलगी ही चार दिवसांची पाहुनीच असते नंतर तीच तिच्या मुलांचं ओझंच व्हायला लागते..त्यामुळे मुलीला योग्य आणि पुरेसे शिक्षण द्या मग तिच्या लग्नाचा विचार करावा....
  • author
    Anila Kelkar
    07 जानेवारी 2024
    मला आपला लेख खूपच आवडला. तुम्ही बरोबर लिहिले आहे. म्हणूनच मुलीने शिकून आपल्या पायांवर उभे राहिले पाहिजे. केव्हा कुठली वेळ येईल सांगता येत नाही. काही मुली नौकरी करून पण आपला पैसा स्वतः कडे ठेवत नाहीत नवऱ्याला किंवा सासरी देतात. कुटुंबास मदत करावी पण कोणाचा हक्क त्यांच्या कमाई वर नसावा. स्वाभिमानाने जगावे.
  • author
    07 जानेवारी 2024
    उत्तम लेख.👍👍👍 असे दोन अनुभव माझ्या डोळ्या समोरचे. उपेक्षित आणि लाचार. एकाची तर मी स्वतः साक्षी. माझ्या समोर घडलेली. पण फरक इतकाच कि तिला त्रास सहन करावा लागला नाही. तिला समजून घेण्यात आले. अगदी लेखाच्या उद्देशाप्रमाणे. असच जर प्रत्येक माहेरवाशीण ला समजून घेतल तर फार बर होईल. पण लोकांची मानसिकता कधी बदलेल माहित नाही. पण लेखाद्वारे संदेश छान दिलाय. 👌🏻👌🏻👌🏻👌🏻