मैत्री आणि पैसा (मराठी Friendship कथा) राम आणि श्याम नावाचे दोन मित्र एका गावात राहत होते. राम श्रीमंत घराण्यातला होता आणि श्याम गरीब कुटुंबातला होता. स्टेटसमध्ये फरक असूनही दोघे पक्के मित्र ...
खुप सुंदर बोध दिला कथेतून ..😊👌🏻👌🏻👍🏻
नातं असं कोणतही असो.. मैत्री च किंवा प्रेमाचं.. इतर कोणत ही.. पैसा मध्ये नाही आला पाहिजे.. मान्य आहे पैश्याने खूप गोष्टी साध्य होतात.. तो गरजेचा असतो.. पण सरते शेवटी पैसाच सर्व काही नसतो.. माणसं.. नाती खूप काही असतात यार...
पण माणसाला हल्ली कळतच नाहीं की.. पैश्यापेक्षा माणसं आणि नाती जपावी लागतात.. हल्ली लोक पैसे जिथं आहेत तिथं खूष असतात , जवळ येतात.. आणि त्याच व्यक्तीकडे अचानक पैसे नसले की लोक त्याच्या पासून दूर जातात.. अचानक नाती कमजोर पडतात.. जवळची लोक दूर होतात.. स्वार्थी होतात.. अगदी पैश्यामुळे बहीण भावाच नात ही विसरतात.. 😞👍🏻
नवरा बायकोचं पवित्र नात.. एक वेळ पैसे नाहीत ..त्याच्या कामात अडथळा येऊ लागतो.. तो पैसे कमवून अनेक असमर्थ ठरतो काही काळासाठी. नियती त्याची साथ देत नाही.. पण त्याला मनोमन अस कुठं तरी वाटत की आपली बायको..आपली जीवनसाथी ती आपल्याला या पडत्या काळात साथ देईल.. समजून घेईल.. ही वेळ पण निघून जाईल.. पैसे आज नाहीत तर उद्या आहेत ..पण नाती.. ही आपली म्हणनारी माणसं.. ही कायम सोबत राहतात.. पण तिथं ही त्याची निराशा होते . एक वेळ येते बायको पैसे मुळे भांडते.. रोज रोज वाद होतात.. ती त्याला समजून घ्यायला कमी पडते.. जे नाही होयला पाहिजे.. अशा कठीण काळात साथ देण्यासाठीच तर त्यांनी सोबत एकत्र आलेले असतात.. ना की फक्त चांगल्या काळात आपले शौक पूर्ण करण्यासाठी.. गरजे नुसार...
असो पुरुष असो किंवा स्त्री.. ..मैत्री किंवा प्रेम.. नात कोणत ही असो पैसा मध्ये येऊ नये.. ती दरी निर्माण होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे आपण.. ज्याला पैसे पेक्षा जास्त महत्वाचं प्रेम.. समोरच्याचे अश्रू.. त्याची भावना.. कळते तो जिंकला 😊🌼
समस्या नोंदवा
सुपरफॅन
ज्या लेखकांना हा बॅज मिळाला आहे, ते सब्सक्रिप्शन योजनेमध्ये सहभागी होऊ शकतात
खुप सुंदर बोध दिला कथेतून ..😊👌🏻👌🏻👍🏻
नातं असं कोणतही असो.. मैत्री च किंवा प्रेमाचं.. इतर कोणत ही.. पैसा मध्ये नाही आला पाहिजे.. मान्य आहे पैश्याने खूप गोष्टी साध्य होतात.. तो गरजेचा असतो.. पण सरते शेवटी पैसाच सर्व काही नसतो.. माणसं.. नाती खूप काही असतात यार...
पण माणसाला हल्ली कळतच नाहीं की.. पैश्यापेक्षा माणसं आणि नाती जपावी लागतात.. हल्ली लोक पैसे जिथं आहेत तिथं खूष असतात , जवळ येतात.. आणि त्याच व्यक्तीकडे अचानक पैसे नसले की लोक त्याच्या पासून दूर जातात.. अचानक नाती कमजोर पडतात.. जवळची लोक दूर होतात.. स्वार्थी होतात.. अगदी पैश्यामुळे बहीण भावाच नात ही विसरतात.. 😞👍🏻
नवरा बायकोचं पवित्र नात.. एक वेळ पैसे नाहीत ..त्याच्या कामात अडथळा येऊ लागतो.. तो पैसे कमवून अनेक असमर्थ ठरतो काही काळासाठी. नियती त्याची साथ देत नाही.. पण त्याला मनोमन अस कुठं तरी वाटत की आपली बायको..आपली जीवनसाथी ती आपल्याला या पडत्या काळात साथ देईल.. समजून घेईल.. ही वेळ पण निघून जाईल.. पैसे आज नाहीत तर उद्या आहेत ..पण नाती.. ही आपली म्हणनारी माणसं.. ही कायम सोबत राहतात.. पण तिथं ही त्याची निराशा होते . एक वेळ येते बायको पैसे मुळे भांडते.. रोज रोज वाद होतात.. ती त्याला समजून घ्यायला कमी पडते.. जे नाही होयला पाहिजे.. अशा कठीण काळात साथ देण्यासाठीच तर त्यांनी सोबत एकत्र आलेले असतात.. ना की फक्त चांगल्या काळात आपले शौक पूर्ण करण्यासाठी.. गरजे नुसार...
असो पुरुष असो किंवा स्त्री.. ..मैत्री किंवा प्रेम.. नात कोणत ही असो पैसा मध्ये येऊ नये.. ती दरी निर्माण होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे आपण.. ज्याला पैसे पेक्षा जास्त महत्वाचं प्रेम.. समोरच्याचे अश्रू.. त्याची भावना.. कळते तो जिंकला 😊🌼
समस्या नोंदवा
सुपरफॅन
ज्या लेखकांना हा बॅज मिळाला आहे, ते सब्सक्रिप्शन योजनेमध्ये सहभागी होऊ शकतात
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा