pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

मृत्युंजय🏹

5
129

लेखक शिवाजी सावंत यांच्या लेखणीतून साकारलेली मृत्युंजय ही भव्यदिव्य अशी कादंबरी.. शिवाजी गोविंदराव सावंत.. प्रसिद्ध मराठी कादंबरीकार.. त्यांची मृत्युंजय ही पौराणिक कादंबरी मराठी कादंबऱ्यांमध्ये ...

त्वरित वाचा
लेखकांविषयी
author
𝗦𝗲𝗲𝗺𝗮 𝗦𝗮𝘄𝗮𝗻𝘁

विहग इव मुक्त:🕊️ Insta ID - @seema_writes.here

टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    07 सप्टेंबर 2025
    मी आत्तापर्यंत 2 वेळा वाचली आहे मृत्युंजय.... अप्रतिम लिखाण.... पहिल्यांदा वाचायला सुरुवात केली आणि कृष्णावरचा विश्वासच उडाला... असं वाटलं... अरे आपण याला देव म्हणतो, पूजतो पण हा पण तर माणसा सारखाच partiality करतो.... मग पूर्ण वाचून झाल्यावर... थोडा थोडा कर्ण आणि थोडा थोडा कृष्ण समजायला लागला... दुसऱ्यांदा वाचली त्यानंतर थोडा आणखीन समजायला लागला... जेवढ्या वेळा वाचू तेवढेच नव्याने उलगडतात हे दोघे... रणजित देसाईंची राधेय पण वाचून बघ... कर्ण आणखी समजायला आणि आवडायला लागेलं... 🤗🤗
  • author
    Priyanka Arte
    07 सप्टेंबर 2025
    पारायण केलं आहे या पुस्तक चे..... अजुन किती ही वेळे ला करू शकते
  • author
    Shravani Aher
    10 सप्टेंबर 2025
    ✨ “मृत्युंजय”… एक कादंबरी, जी वर्षानुवर्ष मनातून पुसली जात नाही ✨ आज सुद्धा मला ही कादंबरी वाचून भरपूर वर्ष झालेत पण काही लेखक लिहितात च अशे की वर्षानुवर्ष त्यांच लिखाण विसरता च येत नाही आणि ‘मृत्युंजय’ ही त्यातलीच एक… एक अस मुलं ज्याचा जन्म एक रहस्य बनल…जन्म होताच त्या बाळाला आई ने गंगेत सोडलं..कुठे तरी मनाला शांति भेटली जेव्हा अधिरथ आणि राधा ने त्याला दत्तक घेतल..संघर्ष किती ग पण आयुष्यात त्यांच्या.! सुतपुत्र म्हणून हिणवणं..स्वतःची ओळख सिद्ध करण्या साठी झटत राहण.. दान शौर्य निष्ठा ह्या मूळ वर चालणारा तो..आयुष्यात त्याला एक मित्र भेटला जो त्याच्या बाजूने उभा होता..जीवनात पावलोपावली मिळालेला अपमान आणि स्वाभिमान म्हणून त्याने दुर्योधन सोबत मैत्री केली.. काय खोट ह्यात..मान्य आहे हे ही की संगत चुकीची होती..पण मैत्री तर निखळ होती… वाचणाऱ्या कोणीही महाभारत वाचल तर नेहमीच पांडव पुत्र श्रेष्ठ ठरतील पण!! त्यांचा विजय ही तेव्हाच झाल जेव्हा स्वतः त्यांचा सारथी श्री कृष्ण होते….महाभारत हे झालच बदल साठी होत..धर्म विरुद्ध अधर्म..लोभ विरुद्ध अहंकार..नात्यांचा संघर्ष आणि नियतीचा खेळ.. आजकाल भरपूर लोक टीव्ही सीरियल च ज्ञान घेऊन येतात..पण खरोखर म्हणायला गेल तर महाभारतातल एकूण एक पात्र स्वतःत एक कोड आहे..आणि सर्व पात्रांची स्वतःची एक वेगळी कहाणी आहे…माझी एवढी पात्रता नाही की मी कोणाला जज कराव त्यांच्यात..पण जेव्हा कधीही मी मी मृत्युंजय वाचली तेव्हा एक मनात बसलं मैत्रीत असलेल्या एकनिष्ठ पणा आणि नेहमीच होत आलेल्या अपमानात काही ठिकाणी अश्या गोष्टी घडल्या की तो डाग लागला शेवटी कर्ण वर पण आजही सर्वात पारंगत शक्तिशाली असा योद्धा तो आहे माझ्या नजरेत.. आजच्या काळात जर मित्र असावा त्र कर्ण सारखा म्हणेल मी..युद्ध होण्या आधी ही श्री कृष्ण कर्ण ला म्हणलेले जेष्ठ पुत्र आहेस तू पांडवांचा जर त्याने पांडव पुत्रांना साथ दिली असती तर युधिष्ठीर ऐवजी हस्तीना पूर चा राजा झाला असता..मान ही देतील अस ही म्हणलेले..आणि तथ्य होत त्यात कारण जेव्हा पांडव पुत्रांना कळलेल हे तेव्हा ते सुद्धा दुःखी झालेले आपल्या भावासाठी पण..! जे लोक कर्ण ला महाभारताच्या सीरियल च्या दृष्टी कोणाने किंवा अर्ध ज्ञान घेऊन आहेत त्यांना कर्ण च उत्तर त्यावरच माहीत नाही….🤷‍♂️ सोप्या आजच्या भाषेत म्हणायच तर कर्ण च म्हणणं होत त्यांच्या लोवेस्ट मधे जेव्हा जगाने पाठ फिरवली तेव्हा दुर्योधन होता ज्याने त्याला मान दिला मग कसा काय साथ सोडेल तो त्या मित्राची…? त्याच्या शौर्याच प्रत्येक गोष्टीच कौतुक वाटत मला..अर्जुन ही तेवढाच श्रेष्ठ स्वतः श्री कृष्ण म्हणालेले की नियतीने कट रचला नसता तर त्याच्यावर विजय मिळवणं कठीण झाल असत..एका शूर योद्धाची निशाणी आहे ही अस म्हणेल मी… सत्य हेच आहे की कर्ण हा फक्त एक शूरवीर नव्हता, तो एक महानायक होता. त्याचा दोष हा नव्हता की तो अधर्मी होता, दोष होता की तो अधर्माच्या बाजूने उभा राहिला. जर कर्ण पांडवांसोबत असता, तर जग त्याला ‘महाभारताचा नायक’ म्हणालं असतं..कर्ण हा जगातील सर्वात दानशूर, निष्ठावंत, शूरवीर आणि पराक्रमी पुरुष होता माझ्यामते …पण त्याची निष्ठा चुकीच्या ठिकाणी होती, त्यामुळे नियतीने त्याला हरवलं..आणि नियती पुढे कोणाच चाललय..? असो कादंबरी अशी आहे की तुम्हाला कर्ण च्या दृष्टिकोनातून हे पाहायला भेटेल आणि तुमचा आदर त्याच्या प्रती वाढेल किंवा वाढायला हवा…कारण कर्ण… एक शूरवीर, एक दानवीर, एक मित्र… पण नियतीने हरणारा सर्वात मोठा नायक होता !🤌🏻 खूप सुंदर लिहिल आहेस आणि तू..!🤌🏻असंच लिहीत रहा 🫶🏻❤️
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    07 सप्टेंबर 2025
    मी आत्तापर्यंत 2 वेळा वाचली आहे मृत्युंजय.... अप्रतिम लिखाण.... पहिल्यांदा वाचायला सुरुवात केली आणि कृष्णावरचा विश्वासच उडाला... असं वाटलं... अरे आपण याला देव म्हणतो, पूजतो पण हा पण तर माणसा सारखाच partiality करतो.... मग पूर्ण वाचून झाल्यावर... थोडा थोडा कर्ण आणि थोडा थोडा कृष्ण समजायला लागला... दुसऱ्यांदा वाचली त्यानंतर थोडा आणखीन समजायला लागला... जेवढ्या वेळा वाचू तेवढेच नव्याने उलगडतात हे दोघे... रणजित देसाईंची राधेय पण वाचून बघ... कर्ण आणखी समजायला आणि आवडायला लागेलं... 🤗🤗
  • author
    Priyanka Arte
    07 सप्टेंबर 2025
    पारायण केलं आहे या पुस्तक चे..... अजुन किती ही वेळे ला करू शकते
  • author
    Shravani Aher
    10 सप्टेंबर 2025
    ✨ “मृत्युंजय”… एक कादंबरी, जी वर्षानुवर्ष मनातून पुसली जात नाही ✨ आज सुद्धा मला ही कादंबरी वाचून भरपूर वर्ष झालेत पण काही लेखक लिहितात च अशे की वर्षानुवर्ष त्यांच लिखाण विसरता च येत नाही आणि ‘मृत्युंजय’ ही त्यातलीच एक… एक अस मुलं ज्याचा जन्म एक रहस्य बनल…जन्म होताच त्या बाळाला आई ने गंगेत सोडलं..कुठे तरी मनाला शांति भेटली जेव्हा अधिरथ आणि राधा ने त्याला दत्तक घेतल..संघर्ष किती ग पण आयुष्यात त्यांच्या.! सुतपुत्र म्हणून हिणवणं..स्वतःची ओळख सिद्ध करण्या साठी झटत राहण.. दान शौर्य निष्ठा ह्या मूळ वर चालणारा तो..आयुष्यात त्याला एक मित्र भेटला जो त्याच्या बाजूने उभा होता..जीवनात पावलोपावली मिळालेला अपमान आणि स्वाभिमान म्हणून त्याने दुर्योधन सोबत मैत्री केली.. काय खोट ह्यात..मान्य आहे हे ही की संगत चुकीची होती..पण मैत्री तर निखळ होती… वाचणाऱ्या कोणीही महाभारत वाचल तर नेहमीच पांडव पुत्र श्रेष्ठ ठरतील पण!! त्यांचा विजय ही तेव्हाच झाल जेव्हा स्वतः त्यांचा सारथी श्री कृष्ण होते….महाभारत हे झालच बदल साठी होत..धर्म विरुद्ध अधर्म..लोभ विरुद्ध अहंकार..नात्यांचा संघर्ष आणि नियतीचा खेळ.. आजकाल भरपूर लोक टीव्ही सीरियल च ज्ञान घेऊन येतात..पण खरोखर म्हणायला गेल तर महाभारतातल एकूण एक पात्र स्वतःत एक कोड आहे..आणि सर्व पात्रांची स्वतःची एक वेगळी कहाणी आहे…माझी एवढी पात्रता नाही की मी कोणाला जज कराव त्यांच्यात..पण जेव्हा कधीही मी मी मृत्युंजय वाचली तेव्हा एक मनात बसलं मैत्रीत असलेल्या एकनिष्ठ पणा आणि नेहमीच होत आलेल्या अपमानात काही ठिकाणी अश्या गोष्टी घडल्या की तो डाग लागला शेवटी कर्ण वर पण आजही सर्वात पारंगत शक्तिशाली असा योद्धा तो आहे माझ्या नजरेत.. आजच्या काळात जर मित्र असावा त्र कर्ण सारखा म्हणेल मी..युद्ध होण्या आधी ही श्री कृष्ण कर्ण ला म्हणलेले जेष्ठ पुत्र आहेस तू पांडवांचा जर त्याने पांडव पुत्रांना साथ दिली असती तर युधिष्ठीर ऐवजी हस्तीना पूर चा राजा झाला असता..मान ही देतील अस ही म्हणलेले..आणि तथ्य होत त्यात कारण जेव्हा पांडव पुत्रांना कळलेल हे तेव्हा ते सुद्धा दुःखी झालेले आपल्या भावासाठी पण..! जे लोक कर्ण ला महाभारताच्या सीरियल च्या दृष्टी कोणाने किंवा अर्ध ज्ञान घेऊन आहेत त्यांना कर्ण च उत्तर त्यावरच माहीत नाही….🤷‍♂️ सोप्या आजच्या भाषेत म्हणायच तर कर्ण च म्हणणं होत त्यांच्या लोवेस्ट मधे जेव्हा जगाने पाठ फिरवली तेव्हा दुर्योधन होता ज्याने त्याला मान दिला मग कसा काय साथ सोडेल तो त्या मित्राची…? त्याच्या शौर्याच प्रत्येक गोष्टीच कौतुक वाटत मला..अर्जुन ही तेवढाच श्रेष्ठ स्वतः श्री कृष्ण म्हणालेले की नियतीने कट रचला नसता तर त्याच्यावर विजय मिळवणं कठीण झाल असत..एका शूर योद्धाची निशाणी आहे ही अस म्हणेल मी… सत्य हेच आहे की कर्ण हा फक्त एक शूरवीर नव्हता, तो एक महानायक होता. त्याचा दोष हा नव्हता की तो अधर्मी होता, दोष होता की तो अधर्माच्या बाजूने उभा राहिला. जर कर्ण पांडवांसोबत असता, तर जग त्याला ‘महाभारताचा नायक’ म्हणालं असतं..कर्ण हा जगातील सर्वात दानशूर, निष्ठावंत, शूरवीर आणि पराक्रमी पुरुष होता माझ्यामते …पण त्याची निष्ठा चुकीच्या ठिकाणी होती, त्यामुळे नियतीने त्याला हरवलं..आणि नियती पुढे कोणाच चाललय..? असो कादंबरी अशी आहे की तुम्हाला कर्ण च्या दृष्टिकोनातून हे पाहायला भेटेल आणि तुमचा आदर त्याच्या प्रती वाढेल किंवा वाढायला हवा…कारण कर्ण… एक शूरवीर, एक दानवीर, एक मित्र… पण नियतीने हरणारा सर्वात मोठा नायक होता !🤌🏻 खूप सुंदर लिहिल आहेस आणि तू..!🤌🏻असंच लिहीत रहा 🫶🏻❤️