कोण म्हणत कि दरवेळी शब्दातून साधलेला संवादाच थेट मनाला भिडतो ? कारण कधी कधी माध्यम कुठलही असो त्यातून जाणवलेल्या संवेदना आयुष्याभराला पुरून उरतील अशा आठवणींच्या मलमपट्ट्या मनावर गुंढाळून जातात...
कोण म्हणत कि दरवेळी शब्दातून साधलेला संवादाच थेट मनाला भिडतो ? कारण कधी कधी माध्यम कुठलही असो त्यातून जाणवलेल्या संवेदना आयुष्याभराला पुरून उरतील अशा आठवणींच्या मलमपट्ट्या मनावर गुंढाळून जातात...