सुर्य उगवुन कासरा भर वर चढला होता. राजु आजुन ही झोपेतच मरगळत होता. आईने दहा-बारा हाका मारल्या नंतर त्याने हात पाय तानत गोधडी सोडली अन पडवीत येऊन बसला. तो बसतो का नाही तो पर्यंत त्याच्या म्हतारीने ...
मैत्री आणि प्रेम या प्रत्येकाच्या जीवनाचा एक भाग आहे. पण आपल्या प्रेमामुळे आपल्या मैत्रीत बदल नाही झाला पाहिजे. मी प्रेमाला खूप मानतो पण तिने पण आपल्या भूतकाळाला समजून स्वीकारले पाहिजे. आणि मला वाटते प्रेमाअगोदर बऱ्याच जणांचा भूतकाळ हा मैत्रीच असतो. मला ही स्टोरी खरेच खूप आवडली.समाजातील महत्वाचा मुद्दा या कथेतून मांडला आहे.विचार करायला लावला या कथेने मला.
मला अजून हे नाही ठरवता आले की नेमके कोणाचे चुकले.
नाती तुटताना.... खरेच किती वाईट वाटले असेल त्या तिघांना पण. Such a nice story.its a fact.
समस्या नोंदवा
सुपरफॅन
ज्या लेखकांना हा बॅज मिळाला आहे, ते सब्सक्रिप्शन योजनेमध्ये सहभागी होऊ शकतात
मैत्री आणि प्रेम या प्रत्येकाच्या जीवनाचा एक भाग आहे. पण आपल्या प्रेमामुळे आपल्या मैत्रीत बदल नाही झाला पाहिजे. मी प्रेमाला खूप मानतो पण तिने पण आपल्या भूतकाळाला समजून स्वीकारले पाहिजे. आणि मला वाटते प्रेमाअगोदर बऱ्याच जणांचा भूतकाळ हा मैत्रीच असतो. मला ही स्टोरी खरेच खूप आवडली.समाजातील महत्वाचा मुद्दा या कथेतून मांडला आहे.विचार करायला लावला या कथेने मला.
मला अजून हे नाही ठरवता आले की नेमके कोणाचे चुकले.
नाती तुटताना.... खरेच किती वाईट वाटले असेल त्या तिघांना पण. Such a nice story.its a fact.
समस्या नोंदवा
सुपरफॅन
ज्या लेखकांना हा बॅज मिळाला आहे, ते सब्सक्रिप्शन योजनेमध्ये सहभागी होऊ शकतात
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा