pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

नात्याचा रिचार्ज

4.2
23339

“आम्ही आत येऊ का?” मी नजर वर करून पाहिले. एक तरुण जोडपे दाराजवळ उभे होते. “या.” ते दोघे आत आले आणि माझ्या टेबलसमोरील खुर्चीकडे येऊन उभे राहिले. मी त्यांना बसायला खुणावले. मुलाने मुलीला बसण्यासाठी...

त्वरित वाचा
लेखकांविषयी
author
साईनाथ टांककर

मी साईनाथ सुरेश टांककर. लेखन करण्याची आवड. माझे स्पर्श, मना-तले काही, मी पुन्हा येईन हे काव्यसंग्रह प्रकाशित झाले आहेत. तसेच 'प्रेमाच्या एका वळणावर' आणि 'नात्यांचा रिचार्ज' हे लघु कथा संग्रह आणि स.न.वि.वि. हा पत्रांचा संग्रह प्रकाशित झाला आहे. तसेच चेकमेट, हे खेळ माणसांचे, देवाघरचा पाहुणा, मुखवटे, रिलेशन आणि कुणी तरी येणार येणार गं या नाटकांचे लेखन, मामाच्या गावाला जाऊया या बाल नाट्याचे लेखन तसेच अंत-आरंभ, केमिकल लोचा, बॅचलर पार्टी, देवाघरचा पाहुणा या एकांकिकेचे लेखन केले आहे. हे खेळ माणसांचे या नाटकाला श्रीरंग चा नाट्य लेखनाचा उत्तेजनार्थ पुरस्कार, मुखवटे या नाटकाला मराठी नाट्य परिषदेचा नाट्यलेखनाचा उत्तेजनार्थ पुरस्कार आणि मामाच्या गावाला जाऊया या बालनाट्याला मराठी नाट्य परिषदेचा नाट्य लेखनाचा तृतीय पुरस्कार मिळाला आहे.

टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    Pooja Naiksatam
    02 February 2017
    सुंदर
  • author
    👊🏻 "Mrs. Mestry"
    21 October 2020
    खुपच छान आज या सगळ्यांची कुठे ना कुठे तरी प्रत्येकाला गरज आहे
  • author
    Jayant Dhabekar
    18 September 2017
    आजची तरुण पिढी शिकलेली आहे. मुलगा आणि मुलगी दोघेही स्वतंत्र आहेत, भेदभाव उरले नाहीत. स्वतःच्या आयुष्याबद्दल ठाम निर्णय घ्यायला शिकलेत. आणि समाजात होणारा बदल जो व्यक्तिस्वातंत्र्य या विचाराची उधळण करतो आहे. परिणाम काय झालेत??? आज विवाह पद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेय. दोन अश्या स्वतंत्र विचारांची डोकी आयुष्यभर एकत्र राहणे, आणि दुसऱ्याच्या आयुष्याला समजून घेणे कठीण झाले आहे. कोणी एक समंजसपणे नमते घेऊन नाते टिकवण्याचा विचार करत नाही. याची गरजच राहिली नाही आता. जवळजवळ सर्व गोष्टींची सोय समाजात उपलब्ध झालीय. मग, विवाहानंतरच्या काही वर्षातच घटस्फोट होवू लागले यात काय नवल!!!
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    Pooja Naiksatam
    02 February 2017
    सुंदर
  • author
    👊🏻 "Mrs. Mestry"
    21 October 2020
    खुपच छान आज या सगळ्यांची कुठे ना कुठे तरी प्रत्येकाला गरज आहे
  • author
    Jayant Dhabekar
    18 September 2017
    आजची तरुण पिढी शिकलेली आहे. मुलगा आणि मुलगी दोघेही स्वतंत्र आहेत, भेदभाव उरले नाहीत. स्वतःच्या आयुष्याबद्दल ठाम निर्णय घ्यायला शिकलेत. आणि समाजात होणारा बदल जो व्यक्तिस्वातंत्र्य या विचाराची उधळण करतो आहे. परिणाम काय झालेत??? आज विवाह पद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेय. दोन अश्या स्वतंत्र विचारांची डोकी आयुष्यभर एकत्र राहणे, आणि दुसऱ्याच्या आयुष्याला समजून घेणे कठीण झाले आहे. कोणी एक समंजसपणे नमते घेऊन नाते टिकवण्याचा विचार करत नाही. याची गरजच राहिली नाही आता. जवळजवळ सर्व गोष्टींची सोय समाजात उपलब्ध झालीय. मग, विवाहानंतरच्या काही वर्षातच घटस्फोट होवू लागले यात काय नवल!!!