' निळावंती ' हा एक अघोरी विद्येसाठी कुप्रसिध्द असा ग्रंथ आहे ... भारत सरकार ने या ग्रंथाचं मुद्रण १९३२ साली बंद केलं . आज या ग्रंथाच्या Original Print's फार कमी लोकांकडे आहेत .असं म्हणतात या ...
, हो मी ही ऐकलय हे माझ्या लहानपणी माझे आजोबा सांगायचे आमच्या गावाचे पाटील अचानक गायब झाले होते. काही दिवसांनी जेव्हा ते परत आले तेव्हा त्यांना वेड लागलेल होते. ते एका जंगलात जाऊन निळावंती वाचत होते अचानक त्यांना मध्ये काही तरी डिस्टर्ब झालं आणि त्यांच्या वाचनात व्यत्यय आला होता म्हणून असं झालं असं अजोबा आणि गावातील लोक सांगायचे.
समस्या नोंदवा
सुपरफॅन
ज्या लेखकांना हा बॅज मिळाला आहे, ते सब्सक्रिप्शन योजनेमध्ये सहभागी होऊ शकतात
, हो मी ही ऐकलय हे माझ्या लहानपणी माझे आजोबा सांगायचे आमच्या गावाचे पाटील अचानक गायब झाले होते. काही दिवसांनी जेव्हा ते परत आले तेव्हा त्यांना वेड लागलेल होते. ते एका जंगलात जाऊन निळावंती वाचत होते अचानक त्यांना मध्ये काही तरी डिस्टर्ब झालं आणि त्यांच्या वाचनात व्यत्यय आला होता म्हणून असं झालं असं अजोबा आणि गावातील लोक सांगायचे.
समस्या नोंदवा
सुपरफॅन
ज्या लेखकांना हा बॅज मिळाला आहे, ते सब्सक्रिप्शन योजनेमध्ये सहभागी होऊ शकतात
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा