भरकटत मन अगदी अनोळखी पण सुंदर ठिकाणी नेऊन स्वतःला ठेवते,
तिथे वसलेल्या निर्मळ आणि शुद्ध भावना अलगद ओंजळीत भरते,
थोड्या घाबरलेल्या,थोड्या शहारलेल्या ह्या भावना हे दृश्य बघत राहतात,
मग कोणीतरी, कुठूनतरी येऊन ह्या भावनांना शब्दात लिहून जाते,
आणि न कळत जीवनाची एक सुंदर कहाणी तयार होऊन जाते.
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा