दोन लेकरं पोटाशी धरुन जानकी एक एक दिवस ढकलीत होती . नव-याच्या माघारी मुलं मोठे करणं हे तिला एक आव्हान होत शेतगडी म्हणून राबता राबता रामा अचानक गेला. सगळ्या गावाला हळहळ वाटली. जीवंत असेपर्यंत रामाने...
मी वृषाली विक्रम पाटील.
लेखिका आहे... माझे बरेच पुस्तके प्रकाशित आहेत .आणि काही प्रकाशनाच्या मार्गावर आहेत...मला २०२१ चा महाराष्ट्र शासनाचा " सानेगुरुजी" पुरस्कार मिळाला आहे... इतर अनेक राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत... आपण सर्व रसिक वाचकांनी ह्या कादंबरीचा वाचून आनंद घ्यावा... आणि रेटिंग पण द्या... प्रतिक्रिया ही नक्कीच द्या... नेहमीच आपल्या भेटीला येत राहिन... मला नक्की फॉलो करा.
धन्यवाद 🙏
सारांश
मी वृषाली विक्रम पाटील.
लेखिका आहे... माझे बरेच पुस्तके प्रकाशित आहेत .आणि काही प्रकाशनाच्या मार्गावर आहेत...मला २०२१ चा महाराष्ट्र शासनाचा " सानेगुरुजी" पुरस्कार मिळाला आहे... इतर अनेक राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत... आपण सर्व रसिक वाचकांनी ह्या कादंबरीचा वाचून आनंद घ्यावा... आणि रेटिंग पण द्या... प्रतिक्रिया ही नक्कीच द्या... नेहमीच आपल्या भेटीला येत राहिन... मला नक्की फॉलो करा.
धन्यवाद 🙏
खर आहे आजकाल हे असंच होत,माणुसकी नावाची चीझच नाही राहिली.वाईट वाटत जी शाळा मुलांचं भविष्यघडवते पण अशा भाऊसहबांसारखे लोक असल्यावर काय हेच होणार.ही सत्य परिस्थिती आहे,आजही अश्या घटना घडतात.
समस्या नोंदवा
सुपरफॅन
ज्या लेखकांना हा बॅज मिळाला आहे, ते सब्सक्रिप्शन योजनेमध्ये सहभागी होऊ शकतात
खर आहे आजकाल हे असंच होत,माणुसकी नावाची चीझच नाही राहिली.वाईट वाटत जी शाळा मुलांचं भविष्यघडवते पण अशा भाऊसहबांसारखे लोक असल्यावर काय हेच होणार.ही सत्य परिस्थिती आहे,आजही अश्या घटना घडतात.
समस्या नोंदवा
सुपरफॅन
ज्या लेखकांना हा बॅज मिळाला आहे, ते सब्सक्रिप्शन योजनेमध्ये सहभागी होऊ शकतात
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा