थंडीचे दिवस होते. पहाटेच्या गारव्यात धुके पसरले होते. कोवळ्या सकाळीही मावळतीला जाणारा चंद्र पौर्णिमेच्या मुहूर्ताने खुलून दिसत होता. श्री वेंकटरामन नेहमीप्रमाणे घराबाहेर पडले होते .त्यांची गणना ...
छोटी पण खूप काही सांगून जाणारी कथा , खूपच छान फक्त मुलगाच पाहिजे असा अट्टहास धारणाऱ्यांना विचार करायला भाग पाडणारा, तस पाहिलं तर आज मुलीचं आई वडिलांना जीव लावतात, आज बहुतेक मुलगे परदेशात स्थयिक झालेले आहेत आणि आई वडील इकडे इकडे एकटे पडतात मुले कधी येत सुद्धा नाही आणि विचारत सुद्धा नाही, मुलगीच त्यांचा येथे सांभाळ करत असते
समस्या नोंदवा
सुपरफॅन
ज्या लेखकांना हा बॅज मिळाला आहे, ते सब्सक्रिप्शन योजनेमध्ये सहभागी होऊ शकतात
छोटी पण खूप काही सांगून जाणारी कथा , खूपच छान फक्त मुलगाच पाहिजे असा अट्टहास धारणाऱ्यांना विचार करायला भाग पाडणारा, तस पाहिलं तर आज मुलीचं आई वडिलांना जीव लावतात, आज बहुतेक मुलगे परदेशात स्थयिक झालेले आहेत आणि आई वडील इकडे इकडे एकटे पडतात मुले कधी येत सुद्धा नाही आणि विचारत सुद्धा नाही, मुलगीच त्यांचा येथे सांभाळ करत असते
समस्या नोंदवा
सुपरफॅन
ज्या लेखकांना हा बॅज मिळाला आहे, ते सब्सक्रिप्शन योजनेमध्ये सहभागी होऊ शकतात
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा